करिअर

परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा

म. टा. प्रतिनिधी, मुंबईपरिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सीईटी कक्षाने केलेले अपिल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल व न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने मंगळवारी फेटाळले. त्यातून आता परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी …

Read More »

तुकडीवाढचे अधिकार राज्य सरकारकडे

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्य सरकारने शिक्षण उपसंचालकांचे अधिकार कमी केले असून, त्यांच्याकडे असलेला नैसर्गिक वाढीने तुकडी मंजूर करण्याचा अधिकार शालेय शिक्षण विभागाने रद्द केला आहे. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम २०१२ अन्वये मान्यता देण्यात आलेली कनिष्ठ महाविद्यालये वगळून इतर कनिष्ठ महाविद्यालयांना तुकडीवाढ मंजुरीचे अधिकार केवळ राज्य सरकारकडे असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने …

Read More »

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची संधी, दहावी ते पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

IOCL Recruitment: दहावी पास उमेदवारांपासून ते पदवीधरांपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अप्रेंटिस पदासाठी भरती घेतली आहे. या पदांसाठीचे अर्ज प्रक्रिया १४ डिसेंबर २०२२ पासून सुरू झाले आहेत.या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करावा लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख …

Read More »

KVS Job 2022: केंद्रीय विद्यालयात बंपर भरती, मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

KVS Vacancy 2022: केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) येथे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पीआरटी, टीजीटी, पीजीटीसह इतर रिक्त जागांवर तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकणार आहे. याची अर्ज प्रक्रिया ५ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १३ हजार ४०४ पदे भरली जातील. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची …

Read More »

JEE Main Dates:’जेईई मेन’च्या तारखा जाहीर

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Dec 2022, 11:31 am JEE Main: इंजिनीअरिंग अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या ‘जेईई मेन’च्या तारखा जाहीर झाल्या असून, मराठीसह इतर १३ भाषांमध्ये ही परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या परीक्षेचा पहिला टप्पा येत्या २४ ते ३१ जानेवारी या कालावधीत होईल. २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताकदिनी परीक्षा होणार नाही. परीक्षेचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यात होईल. …

Read More »

PhD Rules: पीएचडी करणे झाले सोपे, यूजीसीचे नवे नियम जाणून घ्या

PhD Rules: पीएचडी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. यासाठी पीएचडी करण्यासाठी मास्टर डिग्री करणे आवश्यक होते. पण आता विद्यार्थ्यांना त्याची गरज नसेल. यूजीसीने यासंदर्भात नवे नियम जाहीर केले आहे.यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. चार वर्षांची बॅचलर पदवी असलेले विद्यार्थी थेट पीएचडी करू शकतात आणि त्यासाठी त्यांना पदव्युत्तर पदवीची …

Read More »

Career Tips: येत्या ५ वर्षांत तुम्हाला काय करायचे आहे? करिअर प्लानिंगचे फायदे जाणून घ्या

Career Panning Tips: आयुष्यात यशस्वी होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण करिअरच्या टप्प्यावर भविष्यात आपण कोठे असू? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना माहिती नसते. करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर त्याचे प्लानिंग करणे आवश्यक आहे. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती साधण्यासाठी त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुढच्या ५ वर्षांत तुम्ही स्वत:ला कुठे पाहता? हा प्रश्न अनेकदा मुलाखतीतही विचारला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर …

Read More »

दीड हजारपेक्षा अधिक विद्यार्थी स्थलांतरित, जिल्ह्याबाहेरून २५९ विद्यार्थी नाशिकमध्ये दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिकजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणामध्ये नाशिक जिल्ह्यातून १ हजार ६३२ विद्यार्थी अन्य जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अन्य जिल्ह्यांमधून नाशिक जिल्ह्यात २५९ विद्यार्थी स्थलांतरित झाले असून, या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा कालावधी हा रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी स्थलांतरित होण्याचा कालावधी असतो. या काळात …

Read More »

मराठी विभागामध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘मराठी विभागामध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त असून, ग्रंथालयासाठी पुरेशा प्रमाणात जागा नाही. मात्र, आता ही अडचण दूर करण्यासाठी मराठी विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलली आहे. त्यामुळे पुढील परीक्षणात दर्जा वाढेल,’ अशी ग्वाही मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली. मराठी विभागाला विद्यापीठाच्या अंतर्गत शैक्षणिक लेखा परीक्षणात ‘क’ दर्जा मिळाल्यानंतर डॉ. देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. …

Read More »

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात कर्मचारी भरतीला मान्यता, जाणून घ्या तपशील

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादगेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात १६९ कर्मचारी भरतीचा प्रश्न प्रलंबीत होता. अखेर या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाली असून, बोर्डाच्या बैठकीत ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी दिली. नागपूर येथे वक्फ बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्यासह खासदार फौजिया …

Read More »

Success Story: शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना, कोणतेही कोचिंग न लावता लेक झाली कलेक्टर

IAS Officer Tapasya Parihar: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यशस्वी होतात तर काहींना अनेक प्रयत्न करुनही यशाची पायरी सर करता येत नाही. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर संघर्ष आणखी जोरदार बनतो. यातूनही मार्ग काढणारे उमेदवार समाजासाठी आदर्श ठरतात. …

Read More »

NEP: सात वर्षांत पदवी पूर्ण करण्याचे बंधन, यूजीसीकडून सुधारित श्रेयांक आराखडा आणि अभ्यासक्रम जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणेराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून राबविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिटचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कालावधीचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याने तीन वर्षांच्या आधी अभ्यासक्रम सोडल्यास, त्याला तीन वर्षांत पुन्हा प्रवेश घेता येईल, तर सात वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने …

Read More »

Asha Sevika Bharti 2022: मुंबई पालिकेअंतर्गत पाच हजार आशासेविकांची भरती

मुंबई : गोवर प्रसारामध्ये आढळलेल्या आरोग्य सर्वेक्षणाच्या विविध पातळ्यांवरील त्रुटी दूर करण्यासाठी पाच हजार आशासेविकांना सेवेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये आशासेविकांचे काम महत्त्वाचे असून करोना प्रादुर्भावात त्यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. संसर्गजन्यच नव्हे तर विविध स्वरूपाच्या आजारांचे लवकर निदान होण्यासाठी सर्वेक्षण करणे, लसीकरण कार्यक्रम, कुपोषण, लहान मुलांचे, गर्भवती मातांचे आरोग्य अशा उपक्रमांमध्ये …

Read More »

Career Tips: अनुभव नसला तरी सहज मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, जाणून घ्या ५ टिप्स

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Dec 2022, 9:38 am Career Tips:जागतिक मंदीचा परिणाम नोकरदार वर्गावर झालेला जिसतो. व्यावसायिक आणि अनुभवी लोकांना नोकरीवरून काढून टाकले जात असताना, दुसरीकडे अनुभवाशिवाय नोकऱ्या कशा मिळतील, अशी चिंता फ्रेशर्समध्ये आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही अनुभव नसतानाही सहज नोकरी मिळवू शकता. फ्रेशर्ससाठी नोकरी …

Read More »

युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण

म. टा. प्रतिनिधी, नागपूररशिया-युक्रेनमधील संघर्षामुळे मायदेशी परतलेले विद्यार्थी गेल्या अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण घेताहेत. त्यातही तेथील परिस्थितीनुसार कधी इंटरनेट नसते तर कधी विद्युत पुरवठा नसतो. परिणामत: ऑनलाइन शिक्षणातही अडथळा येत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली. फेब्रुवारीत रशिया-युक्रेनमधील संघर्षाने विघातक स्वरूप धारण केले. युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. त्यामध्ये हजारो भारतीयदेखील होते. भारत सरकारने सर्व विद्यार्थ्यांना …

Read More »

रिक्त पदांवर होणार शिक्षकांचे समायोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणेशाळांमधील वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे आता रिक्त पदावर समायोजन करण्याचा निर्णय शालेय़ शिक्षण विभागाने घेतला आहे. हा निर्णय केवळ २०२२-२३ मध्ये संचमान्यतेने अतिरिक्त ठरलेल्या अंशत: अनुदानित शिक्षकांना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशत: अनुदानित शाळामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांचे पद कमी झाल्यास त्यांची …

Read More »

‘आम्ही तुम्हाला नोकरी का द्यायची?’, मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचे ‘असे’ द्या प्रभावी उत्तर

Interview Tips: एखादी मुलाखत द्यायची असेल तर द्याआधी आपण जोरदार तयारीला लागतो. संभाव्य प्रश्नांची यादी काढून त्याची उत्तरे तोंडपाठ करतो. पण मुलाखत घेणारा आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आणि हुशार असतो. त्यामुळे तो भलताच प्रश्न विचारुन तुम्हाला बुचकळ्यात पाडू शकतो. त्या सर्वांची अचूक उत्तरे दिली तर तुमची निवड होण्याची शक्यता खूप जास्त असते. अनेकदा मुलाखतीत ‘आम्ही तुम्हाला का कामावर ठेवू’ असा प्रश्न …

Read More »

UGC कडून नवे सिंगल विंडो पोर्टल, लाखो विद्यार्थ्यांचे होणार ‘ई-समाधान’

म.टा. प्रतिनिधी, नागपूरदेशभरातील विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)च्या वतीने ‘ई-समाधान’ पोर्टल सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी एका विशिष्ट कालमर्यादेत सोडविता याव्यात, यासाठी तयार करण्यात आलेले हे देशातील पहिलेच सिंगल विंडो पोर्टल असेल. विद्यार्थी आणि विद्यापीठांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोगाचे वेगवेगळे पोर्टल्स कार्यरत होते. यूजीसीने या सर्व पोर्टलचे एकत्रीकरण करून ‘ई-समाधान’ नावाने …

Read More »

Schools Subsidy: एक निर्णय आणि राज्यातील ६ हजार शाळा, ६३ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार फायदा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईराज्यातील शाळांना अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार शाळांना एक हजार १०० कोटी रुपये देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार सहा हजार १० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना, तसेच १४ हजार ८६२ तुकड्यांना अनुदान मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे ६३ हजार …

Read More »

Success Story: आयपीएस लेकीला ड्युटीवर वडिलांकडून सॅल्यूट, सिंधुच्या यशाची थक्क करणारी कहाणी

IPS Success Story: वडील आणि लेकीचं नातं खूपच भावनिक असतं. जन्माला आल्यापासून मुलीचं करिअर होईपर्यंत बाप लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. लेकीचं स्वप्न पूर्ण झाल्यावर वेगळंच समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. अशीच एक भावनिक यशाची कहाणी तेलंगणा येथून समोर आली आहे. आयपीएस सिंधू शर्माच्या यशाची कहाणी तुम्हाला प्रेरणा देईल. पोलीस उपायुक्त ए.आर. उमामहेश्वर सरमा हे तेलंगणा राष्ट्र समितीच्या …

Read More »