Tag Archives: Maharashtra

कोका-कोलाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोकणात, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी : कोकण महाराष्ट्राचं वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे.  खेड लोटे एमआयडीसी (Khed-Lote MIDC) इथं हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे (Coca-Cola Brewery Project) भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

Maharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात ‘ना…लायक’ राजकारण

Maharastra Politics : सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला शिवराळ भाषेची लागण झालीय. नालायक, भिकारचोट असे शब्द सर्रास वापरले जातायत. काही शब्द तर उच्चारूही शकत नाही, इतक्या खालच्या दर्जाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत शिवराळ शब्दांचा वापर करायला सुरूवात केली आणि थेट मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंनाच नालायक म्हणून खिजवलं. हा नालायक शब्द शिंदे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.  शिव्या झाल्या ओव्या महाराष्ट्राच्या …

Read More »

‘अवकाळीने शेतकरी उद्धवस्त झाला असताना CM तेलंगणात, फडणवीस प्रचारात तर अजित पवार कोमात’

Unseasonal Rains Uddhav Thackeray Slams CM Shinde DCM Fadnavis: अवकाळी पावसाने राज्यातील 17 जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेजारच्या राज्यांमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाने विद्यमान सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी …

Read More »

खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात

Unseasonal Rain : नाशिकच्या लासलगावला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसलाय. त्यात विंचूर रस्त्यावरील एका व्यापाऱ्याची कांद्याची चाळ जमीनदोस्त झालीय. या चाळीत लाखो रुपयांचा कांदा साठवून ठेवला होता. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) चाळ जमीनदोस्त झाली आणि कांदा भिजला. यामुळे व्यापाऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान (Financial Crisis) झालंय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. वेचणीला आलेला कापूस  भिजलाय. …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावात गाढविणीच्या एक लीटर दूधाचा भाव चक्क 20 हजार, फायदे वाचून थक्क व्हाल!

वैभव बालकुंदे, झी मीडिया Donkey Milk Price In Maharashtra: भारतात गाढवांचा उपयोग ओझं वाढण्यासाठी व पूर्वी कुंभारांकडेही मातीची भांडी घडवण्यासाठी गाढव पाळले जायचे. मात्र, आता गाढव पाळली जात नाहीत. पण गाढवांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गाढविणीच्या दुधाबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का. तुम्हाला माहितीये का गाढविणीच्या दुधाची किंमत हजारोंच्या घरात आहे. महाराष्ट्रात आज गाढविणीच्या दुधाचा चक्क 20 हजार …

Read More »

भुजबळ विरुद्ध जरांगे वाद पेटला, मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष वाढणार?

Marath vs OBC Reservation : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) राज्यव्यापी एल्गार सुरू केलाय. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) कडाडून विरोध केलाय. त्यामुळं राज्यात मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पेटलाय. जालन्यातल्या ओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी जरांगेंवर वैयक्तिक हल्ला चढवला. तर टप्प्यात आल्यानंतर भुजबळांची वाजवणारच, असा पलटवार जरांगेंनी साताऱ्यातल्या सभेत केला. …

Read More »

‘संकटं विसरुन काही दिवस…’; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान

NCP Chief Sharad Pawar Comment After Meeting Ajit Pawar:  ऐन दिवाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्याविरोधात भूमिका घेत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले त्यांचे पुतणे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटण्याची चिन्हं आहेत. शुक्रवारी म्हणजेच धनत्रयोदशीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. दुपारी अजित पवारांनी पुण्यात काका शरद पवारांची …

Read More »

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुणे आणि कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे.  पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह गोव्यात शुक्रवारी जोरदार पावसाने …

Read More »

Diwali 2023: फटाक्यांवर ‘सुप्रीम’ बॅन, ‘या’ राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?

Firecrackers Banned in India​: देशातील अनेक राज्यात सध्या हवेच्या गुणवत्ता पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.  वायु प्रदूषणामुळे (Air Pollution) नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. परिस्थिती सध्या इतकी वाईट बनली आहे की सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) लक्ष घालावं लागलं असून राज्यांना तातडीनं काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यातच आता दिवाळीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना महत्त्वाच्या सुचना केल्या …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?

Grampanchayat Election : राज्यातल्या ग्रामपंचायत निकालात भाजपच (BJP) नंबर एकच पक्ष ठरलाय. 2359 पैकी 691 जागा जिंकत भाजपनं जोरदार मुसंडी मारली. विशेषत: गावपातळीवरचं राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचं (Shivsena) आव्हान मोडून काढत भाजप नंबर एकचा पक्ष झालाय.. अनेक ठिकाणी तर शिंदे गट विरुद्ध भाजप, अजित पवार गट विरुद्ध भाजप असं चित्र असतानाही भाजपनंच बाजी मारलीय. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा …

Read More »

ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचाला किती मिळतो पगार?

Sarpanch Salary: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. राजकीय पक्ष, अपक्ष, गाव पॅनलच्या उमेदवारांचे उमेदवार या निवडणुकीला उभे होते. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, कॉंग्रेस आणि इतर. यापैकी कोण किती  ग्रामपंचायती जिंकणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचाय निवडणुकीच्या निकालातून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा …

Read More »

मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट

Mumbai Pune Winter Weather : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे यंदा कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापणान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरणार असल्याची …

Read More »

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Maratha Reservation : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल खुद्द जरांगे-पाटलांनी (Manoj Jarange Patil ) समाधान व्यक्त केलं. मात्र, सोबतच एक गुगली टाकली. मुख्यमंत्र्यांना आरक्षण …

Read More »

‘आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय’ मनोज जरांगेंचा आरोप… तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं (Manoj Jarange Patil) आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू झालंय सरकारने आश्वासन देऊनही 40 दिवसानंतर आरक्षण न दिल्याने जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेयत. आता अन्न, पाणी, वैद्यकीय उपचारही घेणार नाही, असं कडक उपोषण करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय .40 दिवस उलटूनही सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत. आत्महत्या केलेल्यांना मदत नाही. सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करत …

Read More »

‘डेडलाईन संपायला उरले काही तास, उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं’ मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Reservation : अहमदनगरच्या चौंडीत दसऱ्यानिमित्तानं धनगर समाजानं एसटी आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी मेळावा आयोजिक केला. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हजेरी लावत धनगरांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. जरांगेंचं काठी आणि घोंगडं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत सेनेच्यावतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला  यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे, आमदार राम शिंदे आणि …

Read More »

शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटींची नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या

Agniveer Akshay Gawate: मागील वर्षी लागू केलेल्या अग्नीविर योजनेत भारतीय सैन्यात भरती झालेल्या वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. अक्षय गवते हे मूळचे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावचे रहिवासी होते. २० ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय गवते यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त …

Read More »

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये ‘नो एन्ट्री’चे बॅनर्स

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निकराची लढाई सुरु केलीय. जरांगे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदीचा (Villege Ban) ठराव करण्यात आलाय. चक्क ग्रामसभा घेत ठराव संमत करत पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलीय. नेत्यांच्या गावबंदीचे फलक गावच्या वेशीवर, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ झळकलेत. अनेक गावांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार (Boycott) टाकल्याने नेत्यांची चांगलीच कोंडी झालीय. नेत्यांना गावात पाऊल ठेवणं …

Read More »

Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून? जगातील अनेक देशात यावर बंदी

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली:  गडचिरोली जिल्ह्यातील महागावच्या कुंभारे कुटुंबातील पाच जणांना संपविण्यासाठी प्रतिबंधित थॅलियम धातूचा सून  आणि मामी ने वापर केल्याचा खुलासा झाला आहे. या धातुमिश्रित विषाच्या वापरावर जगातील अनेक देशात बंदी आहे. या आरोपींना हे विष कुठे मिळाले? त्याचा प्रयोग त्यांनी कसा केला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे, दुसऱ्या दिवशी 27 ला पत्नी विजया यांचा …

Read More »

20 दिवसात 5 मर्डर, मामी-भाचेसुनेने का आखला परिवाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर

Gadchiroli Murder Case: गडचिरोली सध्या हत्याकांडामुळे चर्चेत आले आहे. जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात 20 दिवसांत दोन महिलांनी आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. ही हत्या शांत डोक्याने आणि कोणालाही हत्येचा संशय येणार नाही, अशा पद्धतीने करण्यात आल्या. या हत्या नेमक्या कशा होत आहेत? याचा सुगावा लागत नव्हता. दरम्यान पोलिसांनी आपल्या शोध मोहिमेचा वेग लावल्यानंतर घरातीलच 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. …

Read More »

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रातही मनरेगा घोटाळा? बनावट मजुरांवर होणार कारवाई

MGNREGA Scam : केंद्रीय मंत्री आणि बेगुसरायचे भाजपा (BJP) खासदार गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांच्यावर मनरेगाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रातही (Maharashtra) मनरेगा घोटाळा झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बनावट जॉब कार्डद्वारे पैसे गोळा करणाऱ्यांवर आता कडक कारवाई …

Read More »