लाइफ स्टाइल

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. निसर्गाने नटलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील धबधब्यांना भेटी देण्यासाठी मुंबई, ठाण्यातील पर्यटक येतात. मात्र कधी कधी पर्यटकांच्या अतिउत्साहपणा जीवावर बेततो. असाच एक प्रकार जव्हारमध्ये घडला आहे.  पर्यटकांचा अतिउत्साहीपणा जीवावर बेतला आहे. जव्हार मधील प्रसिद्ध असलेल्या दाभोसा धबधब्यात …

Read More »

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात गरमपासून वाचण्यासाठी घरोघरी कूलर लावण्यात येतात. विदर्भात उन्हाचा पारा 44 अंशावर पोहचला असून उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होतेय. अशात उन्हापासून दिलासा म्हणून विदर्भात कुलरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मात्र अकोल्यात कुलरचा वापर एका 7 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे. कुलरचा शॉक लागून एका 7 वर्षीय …

Read More »

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. कामानिमित्त शहराच्या वाटेवर असणारी ही मंडळी या दिवसांमध्ये सहकुटुंब गावची वाट धरतात. मोठा मुक्काम झाल्यानंतर मग खरी तारेवरची कसरत सुरु होते ती म्हणजे पुढच्या किंवा परतीच्या प्रवासासाठी तिकीट मिळवण्याची.  सध्याही कोकणात असंच चित्र असून, येथे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा आकडा दिवसागणिक वाढताना …

Read More »

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं कोकण किनारपट्टी भागांमध्ये तापमानात वाढ होऊन उष्णतेचा दाह अधिक वाढत असतानाच इथं मराठवाडा आणि विदर्भाला मात्र गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मराठवाड्यापासून नजीकच्या भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून, तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळं राज्यात पावसाळी वातावरण तयार …

Read More »

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) मतदानाच्या प्रचाराची सांगता आज झाली. राज्यातील हायप्रोफाईल सीट मानल्या जाणाऱ्या बारामतीत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दोन्हीही पवार गटाच्या सांगता सभा आज बारामतीत (Baramati News) पार पडली. त्यावेळी जोरदार टीका देखील एकमेकांवर करण्यात आली. अशातच बारामतीच्या सभेत रोहित पवार (Rohit Pawar) यांना अश्रू अनावर झाले होते. …

Read More »

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात एका कंपनीच्या HR नं लिंक्डइनवर केलेल्या एका पोस्टमुळे वाद सुरु झाला आहे. ही HR गुजरातची एक फ्रीलांस रिक्रुटर आहे. ती सध्या मुंबईतील एका कंपनीसाठी असलेल्या एका ग्राफिक डिझायनरच्या रिक्त पदासाठी योग्य उमेदवारच्या शोधात आहे. पण हे सगळं सांगत असताना तिनं अशी एक गोष्ट …

Read More »

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेवरुन आता उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंना नकली अंधभक्त म्हणत निशाणा साधला. तसेच राज ठाकरे नारायण राणेंची वकिली करत असल्याचा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला जात असताना नारायण …

Read More »

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला आहे. राज ठाकरेंनी शनिवारी कणकवलीमध्ये केंद्रीय मंत्री तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेनंतर राऊत यांनी ही टीका केली आहे. बाकं बडवणारे खासदार हवेत की मोदींच्या मंत्रीमंडळात काम करणारे? या राज ठाकरेंच्या प्रश्नावरुन …

Read More »

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीडमध्ये पोलिसांनी तब्बल दोन कोटी चंदनाचा साठा जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात चंदनाचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील बीडच्या केज पोलीस ठाणे अंतर्गत  ही कारवाई करण्यात आली आहे.  चंदन तस्करावरुन अनेक प्रकरणे या पूर्वीही उघडकीस आली …

Read More »

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा आवळून खून केली आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा येथे 21 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतर हत्येचे प्रकरण उजेडात आलं आहे. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या घटनेने समाजमन सून्न झाले आहे.  इतर जातीच्या मुलाबरोबर विवाह का करतेस? म्हणून परभणीत …

Read More »

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक निर्णय आपल्याला पटले असून पुन्हा त्याच पदावर पाहण्याची इच्छा असल्याने आपण केवळ त्यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंना गुढीपाडवा मेळाव्यात केली. त्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच राज ठाकरेंनी महायुतीसाठी जाहीर सभा घेतली. कणकवलीमध्ये नारायण राणेंच्या …

Read More »

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमधून राज ठाकरेंनी त्यांचे चुलत बंधू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी दोनच दिवसापूर्वी कणकवलीमधील सभेमध्ये महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असल्याचा उल्लेख करत केलेल्या टीकेवरुन राज यांनी निशाणा साधाला. राज ठाकरेंनी …

Read More »

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा लगावला. अडीच अडीच वर्ष जर केली असती तर आज जे बोलताय ते बोलला असता का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. तसेच कोकणातील …

Read More »

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांच्यात राजकीय धूमशान चांगलंच पेटलंय. कोकणात (Kokan Politics) येऊन भाजप नेत्यांवर टीका करून दाखवा. परत जाऊ शकणार नाही, अशी धमकी राणेंनी ठाकरेंना दिली होती. या धमकीला न जुमानता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कणकवलीला राणेंच्या बालेकिल्ल्यात गेले. आडवा ये, तुला गाडूनच टाकतो, अशा ठाकरी शब्दांत त्यांनी …

Read More »

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी येथील तलाव आणि विहिरीतील पाणी आटला आहे. सकाळपासून या ठिकाणी पाणी नसल्याने टँकर रिकामी उभे आहेत. जत तालुक्यामध्ये जवळपास 90 हुन अधिक टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय मात्र तरी देखील टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र तालुक्यात असणाऱ्या पाण्याचा वाढती मागणी  आणि उन्हाच्या तीव्रतेने पाण्याचे स्त्रोत …

Read More »

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आमनेसामने आहेत. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत कमालीचा जोर लावल्याचं पहायला मिळतंय. एकीकडे शशिकांत शिंदे यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी कॉलर उडवलीये. तर दुसरीकडं अजितदादांनी उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली. त्यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं अन् कमळाचं काम करा, अशा सुचना उदयनराजेंना दिल्या …

Read More »

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार आहे.. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचार सभांमध्ये टाटा धरणातील वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी जिरायती भागात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. बारामतीतील उंडवडी कप या सभेत ते बोलत होते. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिरायती …

Read More »

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. मात्र गावात पाणी नसल्यामुळे मुलांचे लग्न थांबले आहे. तर 30 ते 35 कुटुंबाने चक्क गाव सोडून गेले. 1962 पासूनचा हा प्रश्न कोणत्याही सरकारने सोडला नाही. मुंबईत जाऊन मंत्रालयाच्या शेकडो चकरा मारल्या. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केले. पण अजूनही पाण्याचा प्रश्न …

Read More »

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या 7 मे …

Read More »

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त लागावी यासाठी जागृत असतात. पूर्वीच्या काळी मुलांना पाठीवर एक दोन धपाटे सहज मिळायचे. शिक्षकही शाळेत तुम्हाला छडीने मारायचे. पण जग बदललं, आता मुलांना शाळेत काय घरी पण मारत नाहीत. कारणही म्हणे मुलांच्या मनावर परिणाम होतो. त्यांच्या मानसिक आरोग्यावर या गोष्टींचा खोलवर परिणाम होतो. लहानपणीचे काही …

Read More »