करिअर

पदवीधर अधिसभेसाठी जिल्ह्यात १९ मतदान केंद्रे

म. टा. प्रतिनिधी, नाशिकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रविवारी (दि. २०) होणाऱ्या पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये १९ मतदान केंद्रे राहणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १६ हजार २२२ मतदार असून, तीन पॅनलचे उमेदवार रिंगणात आहेत. विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी विद्यापीठ विकासमंच, छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनल व महाविकास आघाडी अशा तीन पॅनलने आपापले उमेदवार उभे केले आहेत. दहा जागांसाठी केवळ विद्यापीठ …

Read More »

‘सीईटी’चा निकाल जाहीर करण्यास मनाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादक्राफ्ट इन्स्ट्रक्टर्स पदासाठीच्या ‘सीईटी’चा निकाल पुढील सुनावणीपर्यंत जाहीर करु नका, असा अंतरीम आदेश पुढील सुनावणीपर्यंत चालू राहील, असा आदेश ‘मॅट’च्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी.आर. बोरा आणि सदस्य बिजयकुमार यांनी दिला आहे. दोन डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. क्राफ्ट इन्स्ट्रक्टर्स पदांसाठी नुकतीच ‘सीईटी’ घेण्यात आली. त्यात शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात होते, असे अर्जदारांतर्फे ॲड. …

Read More »

ऑक्टोबरमध्ये २१,५०० तरुणांना मिळाल्या नोकऱ्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये ऑक्टोबर, २०२२मध्ये २१ हजार ५२५ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाइन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची …

Read More »

Government Job: राज्यात १५ विद्यापीठांतील रिक्त पदे भरणार

म. टा. प्रतिनिधी, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील १४ आकृषी विद्यापीठे व शासनमान्य अभिमत विद्यापीठांना सहायक प्राध्यापक मिळणार आहेत. या विद्यापीठांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या पदांपैकी ८० टक्के म्हणजेच ६५९ पदांच्या भरतीला राज्य सरकारने मान्यता दिली असून, लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. राज्यातील १५ आकृषी विद्यापीठांमध्ये आणि सरकारमान्य अभिमत विद्यापीठांत गेल्या अनेक वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. सावित्रीबाई …

Read More »

‘झेडपी’त दोन हजारांवर पदांची भरती

म. टा. प्रतिनिधी, नाशिकनाशिक जिल्हा परिषदेत सध्या गट क संवर्गात दोन हजार ५३८ जागा रिक्त असून, त्यापैकी दोन हजार ३० जागांसाठी फेब्रुवारीमध्ये भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला नव्या वर्षात सुमारे दोन हजारांवर कर्मचाऱ्यांचे बळ मिळणार आहे. ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये गट क संवर्गातील एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार ही भरतीप्रक्रिया …

Read More »

दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना जाहीर

SSC HSC Exam Updates: दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, वाशी, नवी मुंबई -मुंबई विभागीय मंडळाकडून महत्वाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार दहावी, बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी ) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) …

Read More »

Career Tips: यशस्वी करिअरसाठी योग्य निर्णय महत्वाचा, या ५ टिप्स करा फॉलो

Successful Career: आयुष्यात घेतलेले छोट्यात छोटे निर्णय आपल्या करिअरवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वकच घ्यावा लागतो. पण निर्णय घेताना आपण द्विधा मनस्थितीत असतो. अशावेळी नेमकं कोणत्या बाजूचं ऐकाव हे आपल्या लक्षात येत नाही. तुम्ही देखील अशा गोंधळून गेलेल्या मनस्थितीत असाल तर ५ महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फॉलो केलात तर तुम्ही लवकरच स्वत:ला करिअरमध्ये यशस्वी …

Read More »

Creative Resume बनवून केला गुगलमधील नोकरीसाठी अर्ज, जगभरात होतेय चर्चा

Creative Resume: नोकरीसाठी अर्ज करताना आपला रेझ्युमे इतरांपेक्षा कसा वेगळा दिसेल, हा विचार कधी तुमच्या मनात आलाय का? तर मग एका तरुणाने केलेला कारनामा देखील तुम्हाला आवडू शकतो. क्रिएटिव्ह रेझ्युमे निवडकर्त्यांवर इम्प्रेशन पाडण्यास मदत करतो. अलीकडे, एका व्यक्तीने नोकरी मिळविण्यासाठी अशा क्रिएटिव्ह पद्धतीने रेझ्युमे तयार केला आहे. हा रेझ्युमे इंटरनेटवर जगभरातून पाहिला जात आहे. एका व्यक्तीने कल्पकतेने तयार केलेला रेझ्युमे …

Read More »

HSC Exam: बारावीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिकराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत फेबु्वारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत मंडळामार्फत वाढविण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे नियमित शुल्कासह २५ नोव्हेंबरपर्यंत, तर ३० नोव्हेंबरपर्यंत अति विलंब शुल्क भरून हा अर्ज दाखल करता येणार आहे. राज्य मंडळामार्फत बारावीच्या परीक्षेची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीला ५ नोव्हेंबरपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात …

Read More »

कर्मचार्‍यांना काढण्याची प्रक्रिया पुढील वर्षापर्यंत सुरुच, Amazon कडून मिळतायत धक्क्यांवर धक्के

Recession2k22: अॅमेझॉनमधून साधारण १० हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरुवात झाली आहे. या कपातीचा परिणाम कॉर्पोरेट रॅंकच्या कर्मचाऱ्यांवर होत असतानाच कंपनीचे सीईओ अँडी जेसी यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. एका अहवालानुसार, कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची ही प्रक्रिया पुढील वर्षापर्यंत सुरू राहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.कर्मचार्‍यांना दिलेल्या अंतर्गत नोटमध्ये, जेसीने सांगितले की अॅमेझॉनने त्यांच्या डिव्हाइसेस आणि बुक्स विभागातील कर्मचाऱ्यांना कपातीबद्दल माहिती दिली …

Read More »

जगात मंदीचे वातावरण पण देशातील आयटी प्रोफेशनल स्वेच्छेने सोडतायत नोकरी; जाणून घ्या कारण

Recession2k22: जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना काढून टाकत आहेत. याउलट भारतात अनेक आयटी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात नोकऱ्या सोडत आहेत. पण त्यामागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का, नसेल तर आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगतो. दररोज आपण कर्मचारी कपातीच्या बातम्या ऐकत असतो. ज्यांचे आकडे आपल्याला विचार करायला लावतात. पण देशातील आयटी क्षेत्रातील परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत पूर्णपणे …

Read More »

कमी निकाल लागणाऱ्या ७९ शाळांवर ‘वॉच’

म. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या शाळांचा यंदा निकाल ९६ टक्क्यांपर्यंत लागला असला, तरी जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा कमी टक्क्यांचा निकाल लागलेल्या ७९ शाळांवर आता ‘वॉच’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा निकाल वाढविण्यासाठी कृती कार्यक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्या संदर्भात जिल्हा परिषदेने ७५ दिवसांचा समग्र गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेतला …

Read More »

साडेचार लाख विद्यार्थी ‘मुक्त’मध्ये प्रवेशित

म. टा. प्रतिनिधी, नाशिकयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता राबविलेल्या प्रवेशप्रक्रियेत राज्यातील चार लाख ६० हजार १३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत. ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेले नसून, त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन स्वरुपात शुल्क भरण्याची संधी उपलब्ध असेल. पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त …

Read More »

Amazon ने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं..आता पत्र लिहून कळविलं असं काही..

Amazon LayOff: अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने वाढत्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आपला खर्च कमी करण्यास सुरुवात केली आहे. हे पाहता कंपनीने नोकऱ्या कपात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, कंपनीचे हार्डवेअर प्रमुख डेव्ह लिंप यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे. पुनरावलोकनांच्या अनेक फेऱ्या घेतल्यानंतर आम्ही अलीकडेच काही टिम्स आणि कार्यक्रमांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांनुसार, ‘ही बातमी …

Read More »

हजारो लोकांच्या नोकऱ्या जाणार! २ अमेरिकन कंपन्यांतील कपातीमुळे आशियातील कर्मचाऱ्यांना फटका

Recession2k22: अमेरिकेतील वाढती महागाई आणि व्याजदरामुळे येथील आर्थिक मंदीची भीती अधिक गडद होत चालली आहे. याची भीती अमेरिकन कंपन्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. दिग्गज ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनले आणि डिजिटल पेमेंट फर्म स्ट्राइप यांनी कपातीला सुरुवात केली आहे. कमी मागणीमुळे दोन्ही कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.मॉर्गन स्टॅन्लेने आगामी काळात जागतिक …

Read More »

भारतातील सर्वात श्रीमंत घरातील मुले ‘या’ शाळा-कॉलेजमधून शिकली, ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Children of Indias richest families: मुलांना कोणत्या शाळेत टाकायचं याची जोरदार प्लानिग सर्वसामान्य पालक करत असतात. शाळेतील शिक्षणाचा दर्जा, फी या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. दरम्यान देशातील सर्वात श्रीमंत घराण्यातील मुलांच्या शिक्षणाबद्दल सांगणार आहोत. या श्रीमंत घराण्यातील मुलं कोणत्या शाळा-कॉलेजमध्ये शिकत असतील, त्यांची फी किती असेल, त्यांच्याकडे कोणती डिग्री असतील याची अनेकांना उत्सुकता असते. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून …

Read More »

Scholarship: पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारीला

म. टा. प्रतिनिधी, पुणेमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १२ फेब्रुवारी २०२३ या दिवशी होणार आहे. परीक्षा परिषदेकडून परीक्षेच्या प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, १५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाह्य व्हावे, यासाठी दर वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा …

Read More »

अभियांत्रिकीची पुस्तके मराठीतून, भाषांतराच्या त्रुटी आढळल्याने विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या नऊ पुस्तकांचे मराठीत भाषांतर केले आहे. मात्र, या पुस्तकांमध्ये भाषांतराच्या त्रुटी आहेत. इंग्रजीतील शब्द केवळ देवनागरीत लिहून संकल्पना मांडल्याने विषयाचे ज्ञान होण्याऐवजी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची भीती व्यक्त होत आहे. उपक्रम चांगला असला, तरी भाषांतराच्या चुका सुधाराव्यात, असे आवाहन या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी केले आहे.पुस्तकात बहुतांश ठिकाणी इंग्रजी भाषेतील शब्दांसाठी मराठीत …

Read More »

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके नाहीतच

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिका शाळेतील बालवाडीच्या विद्यार्थ्यांसह हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके मिळालेलीच नाहीत, पण त्याच बरोबर गणवेश देखील देण्यात आलेले नाहीत. दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असताना या विद्यार्थ्यांना जुनेच गणवेश घालून यावे लागत आहे. महापालिकेने आर्थिक तरतूद केलेली असतानादेखील विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके न मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा …

Read More »

राज्याच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत बंपर भरती

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईराज्याच्या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या पदभरतीवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागातर्फे शासन निर्णयाच्या माध्यमातून मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे या कोट्यातील ८० टक्के पदे लवकरच भरली जाणार असून, येत्या १५ ऑगस्ट, २०२३पर्यंत ही पदभरती केली जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत सुमारे सहा …

Read More »