Tag Archives: rohit sharma

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL, 2nd T20 Live Streaming : वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिल्यानंतर श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे.  धर्मशाला मैदानावर भारताचा दुसरा टी20 सामना होणार आहे. पहिला सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात …

Read More »

IND vs SL, 1st T20: पहिल्या टी20 सामन्यात भारताचा मोठा विजय, 62 धावांनी जिंकला सामना

IND vs SL, Innings Highlight: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने (Team India) श्रीलंकेवर (Sri Lanka Team) 62 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 199 धावा केल्या. ज्यानंतर श्रीलंकेला 20 षटकांत 137 धावांवर रोखत 62 धावांनी सामना जिंकला.   भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. ज्यामुळे फलंदाजीला भारताला …

Read More »

टी20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर नवा विक्रम, विराटला मागे टाकत सेट केला नवा रेकॉर्ड

Rohit Sharma T20 Record: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने 199 धावा करत श्रीलंकेसमोर 200 धावांचे आव्हान ठेवले आहे. यावेळी ईशान, श्रेयस आणि रोहित या तिघांनी धमाकेदार फलंदाजी केली. पण रोहित शर्माच्या 44 धावांनी एक नवा रेकॉर्ड रोहितच्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर आजच्या 44 धावांमुळे 3 हजार 307 धावा जमा झाल्या असून या …

Read More »

ईशान-श्रेयसची स्फोटक फलंदाजी, रोहितची महत्त्वपूर्ण खेळी, भारताचं श्रीलंकेसमोर 200 धावाचं आव्हान

IND vs SL 1st T20I: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंका संघाने (Sri Lanka Team) नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली, ज्यानंतर भारताकडून ईशान-रोहितच्या (Ishan and Rohit) धमाकेदार फलंदाजीनंतर श्रेयसनेही अर्धशतक लगावल्यामुळे भारताने 199 धावा केल्या आहे. त्यामुळे श्रीलंकेला 200 धावा करायच्या आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडणारा हा पहिला …

Read More »

IND vs SL : रोहित शर्मानं रचला वर्ल्ड रेकॉर्ड..! टी-२० क्रिकेटमध्ये हिटमॅन ठरला नवा किंग

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. लखनऊ येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ही कामगिरी केली. रोहितला विक्रम करण्यासाठी ३७ धावांची गरज होती. ३३०० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. या विक्रमात रोहितने न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलला मागे टाकले. विराट कोहली …

Read More »

पहिल्या टी20 सामन्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

IND vs SL 1st T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. आजच्या सामन्यात श्रीलंका प्रथम गोलंदाजी करुन भारताला कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीलंका संघाने मागील काही सामन्यात उत्तम गोलंदाजी केली असल्याने त्यांनी आजही प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.    नुकताच भारताने वेस्ट इंडिजला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 सामन्यात व्हाईट …

Read More »

भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL, 1st T20 Live: भारतीय संघा श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी सज्ज झाला असून दोन्ही संघामध्ये आज पहिला टी20 सामना पार पडत आहे. भारताने काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 सामन्यात व्हाईट वॉश दिला. ज्यानंतर आता भारतीय भूमीतच भारत श्रीलंकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडणारा आजचा पहिला टी20 सामना लखनौच्या भारतरत्न …

Read More »

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी रोहितने केले बुमराहचे कौतुक, केएल राहुलबद्दलही म्हणाला

IND vs SL T20 Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळाला जाणार आहे. हा सामना लखनौमध्ये होणार आहे. याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये रोहितने तीन फॉरमॅटचा कर्णधार झाल्याबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली. यासोबतच रोहितने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी केएल राहुलबद्दलही वक्तव्य केले. तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार …

Read More »

आयसीसीनं कर्णधार बदलण्याचा निर्णय का घेतला? माजी भारतीय क्रिकेटपटूचा नवा खुलासा

Saba Karim: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्यावरून सुरू झालेल्या चर्चा अद्यापही सुरुच आहे. टी-20 विश्वचषकानंतर विराटनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बीसीसीआयनं विराटला एकदिवसीय कर्णधारपदावरून त्याला हटवलं. यावरून भारतीय क्रिडा विश्वास वादळ उठलं. विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्यावरून दररोज नवनवीन माहिती समोर येऊ लागली. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू साबा करीम यांनी आयसीसीनं कर्णधार बदलण्याचा निर्णय का घेतला? याबाबत नवा खुलासा …

Read More »

“विराटनं कर्णधारपद सोडल्यामुळेच BCCI ला निर्णय बदलावा लागला”, माजी क्रिकेटपटू साबा करीम यांचा नवा खुलासा!

विराट कोहलीनं कर्णधारपद सोडणं अजिबात अपेक्षित नव्हतं, असं साबा करीम म्हणाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून माजी कर्णधार विराट कोहली याच्या कर्णधारपदावरून सुरू झालेली चर्चा अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये. आधी विराटनं टी-२० चं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर विराट कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनदेखील पायउतार झाला. त्यामुळे या मुद्द्यावरून भारतीय क्रिकेट विश्वास मोठं वादळ …

Read More »

रोहित शर्माकडं विश्वविक्रम मोडण्याची संधी!

Ind Vs SL T20 Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्याची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माकडं (Rohit Sharma) विश्वविक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.  रोहित शर्माच्या नावावर 154 षटकारांची नोंदटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलच्या नावावर …

Read More »

रोहित सेना सुसाट! वनडेनंतर टी-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप!

<p><strong>IND vs WI, 3rd T20:</strong> वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 17 धावांनी विजय मिळवलाय. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं सर्वोत्तम खेळी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं अखेरच्या …

Read More »

सुर्यकुमार यादवची तुफानी खेळी, 31 चेंडूत ठोकल्या 65 धावा

IND vs WI, 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला 185 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात तुफानी खेळी करत सुर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. एकेकाळी भारताची धावसंख्या दिडशे पार जाईल की नाही? असं …

Read More »

आवेश खानचं टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण, ऋतुराज गायकवाडलाही संधी

India vs West Indies: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यात भारतानं युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला संघात संधी देण्यात दिलीय. या सामन्यातून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आवेश हा भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदापर्ण करणारा भारताचा 96 वा खेळाडू ठरलाय.  भारताचा कर्णधार रोहित शर्मानं …

Read More »

वेस्ट इंडीजच्या संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

<p><strong>IND Vs WI 3rd T20:</strong>&nbsp; तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न …

Read More »

भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs WI 3rd T20 LIVE Updates: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डनवर (Eden Gardens) आज (20 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे.  …

Read More »

“द्रविडने निवृत्तीचा सल्ला दिला; गांगुलीनेही शब्द…,” संघातून वगळल्यानंतर वृद्धिमान साहाचा धक्कादायक खुलासा

श्रीलंकेविरुद्ध ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करतानाच मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांचा कर्णधार रोहित शर्माकडेच कसोटी संघाचंही नेतृत्व सोपवण्यात आलं. दरम्यान अपेक्षित कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा आणि इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंना भारताच्या कसोटी संघातून वगळलं आहे. संघातून डच्चू देण्यात आल्याने वृद्धिमान साहा प्रचंड नाराज झाला असून …

Read More »

कसोटीत नव्या पर्वाला सुरुवात, रोहित झाला 35 वा कर्णधार, पाहा संपूर्ण रेकॉर्ड

<p style="text-align: justify;"><strong>Ind Vs SL, Team Announcement :</strong> भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी कसोटी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे. रोहित शर्मा आता तिन्ही प्रकारच्या (कसोटी, एकदिवसीय आणि टी 20) क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. गेल्यावर्षी रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी 20 संघाची धुरा देण्यात आली होती. आता रोहितकडे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात …

Read More »

 Ind Vs SL : बीसीसीआयची तयारी सुरु, चार अनुभवी खेळाडूंना वगळले, रहाणे-पुजारालाही धक्का

Ind Vs SL, Team Announcement : श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची निवड केली आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. निवड समितीने भविष्याचा विचार करुन कठोर निर्णय घेतले आहेत. श्रीलंकाविरोधातील कसोटी संघाची निवड करताना चार अनुभवी खेळाडूंना …

Read More »

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, पाहा संपूर्ण खेळाडूंची यादी

IND vs SL : श्रीलंकाविरोधात होणाऱ्या कसोटी आणि टी20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. कसोटी संघात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन अनुभवी खेळाडूंना वगळ्यात आले …

Read More »