majhinews

दोन मुली, १६ वर्षांचा संसार, जाणून घ्या का मोडलं फरहान अख्तरचं पहिलं लग्न

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. फरहान अख्तर आणि शिबानी एकमेकांना मागच्या ४ वर्षांपासून डेट करत आहेत आणि आज दोघंही लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. खंडाळा येथील फार्म हाऊसवर फरहान आणि शिबानी सप्तपदी घेणार आहे. या विवाह सोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार सहभागी होणार आहेत. दरम्यान …

Read More »

देशभरात रस्ते बांधणाऱ्या नितीन गडकरींना घरासमोरचा रस्ता बांधता येईना! त्यांनीच सांगितला भन्नाट किस्सा!

नितीन गडकरींनी नागपुरातील त्यांच्या घरासमोरच्या रस्त्याचा किस्सा सांगितला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाच्या धडाक्यासाठी आणि दिलखुलास स्वभावासाठी ओळखले जातात. नितीन गडकरींनी रस्ते वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात सुधारणा आणि वेग येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं पूर्ण केल्याची ख्याती आहे. मात्र, देशभरात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणाऱ्या नितीन गडकरींना नागपुरातील त्यांच्याच घरासमोरचा अवघा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता बांधता येत …

Read More »

“…तर एका मिनिटात नितेश राणेंचं संचालकपद रद्द होईल”, दीपक केसरकरांनी साधला निशाणा, ‘त्या’ नियमाचा दिला दाखला!

नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनलनं विजय मिळवला असला तरी नितेश राणेंना मात्र मतदानापासून दूर ठेवण्यात आलं होतं. उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला होता. मात्र, आता नारायण राणेंच्या आदेशानुसार नितेश राणेंची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. …

Read More »

मुद्रांक शुल्कवाढीचा घरांच्या किमतीवर परिणाम

संदीप धुरत एप्रिल २०२२ नंतर घर नोंदणीवरील मुद्रांक शुल्क एक टक्क्याने वाढणार आहे.  मुद्रांक शुल्कवाढीपासून सरकारची दोन वर्षांची सवलत मार्च २००० मध्ये संपेल आणि शुल्क सध्याच्या ५ टक्क्यांवरून करार मूल्याच्या ६ टक्के प्रभावी दराने एक टक्क्याने वाढेल. सरकारची मुद्रांक शुल्कवाढीची सवलत मार्च २०२२ मध्ये संपत आहे; त्यामुळे मुद्रांक शुल्क एक टक्क्याने वाढणार आहे. एप्रिलनंतर मुंबईत घर खरेदी महाग होण्याची शक्यता …

Read More »

घराचे बदलते स्वरूप

सुचित्रा साठे घर.. एकमेकांचे असलेल्या, आपुलकीने किंवा रक्ताच्या नात्यांनी गुंतलेल्या, ओढीने जवळ येणाऱ्या माणसांचे हक्काचे, माझेपणाने मिरवणारे स्थान. भिंतींनी लक्ष्मणरेषा आखून एकमेकांबद्दलच्या भावनांनी, विचारांनी साकार होणारे जग त्या सर्वाना कमी-अधिक खोली असतेच. त्यामुळेच जणू घराची ‘खोली’ होते. खोलीच्या रूपात मोजपट्टीने ते साकार होते. एकच खोली जरी असली तरी ते ‘घर’ असते. तिथे घरपण असते. घरात माणसं राहणार म्हणजे सगळे व्यवहार …

Read More »

विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान तिसरा टप्पा : ‘यादव पट्ट्यात’ अखिलेश यांचे भवितव्य ठरणार?

संतोष प्रधान उत्तर प्रदेशात रविवारी तिसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यांमधील ५९ विधानसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, बुंदेलखंड आणि अवध अशा तीन विभागांमधील हे मतदारसंघ विभागले आहेत. या टप्प्यात यादवबहुल मतदारसंघांची संख्या अधिक आहे. यातूनच समाजवादी पक्षासाठी दुसऱ्याप्रमाणेच तिसरा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे. रविवारी मतदान होत असलेला पट्टा हा ‘यादव पट्टा’ म्हणून ओळखला जातो. समाजवादी पक्षाचे प्रमुख व माजी …

Read More »

विश्लेषण : करोनाची तिसरी लाट ओसरली का?

शैलजा तिवले राज्यात मागील दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वर नेणारी तिसरी लाट आता बहुतांश भागांमध्ये ओसरली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नगर, नाशिक, औरंगाबाद आणि ठाणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये तर ही लाट पूर्णपणे ओसरली आहे. केंद्रानेही अतिरिक्त निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता सगळे निर्बंध पूर्णतः कधी दूर होणार याची प्रतीक्षा आहे. तिसरी लाट केव्हा सुरू झाली? …

Read More »

आम्हीच ज्ञानी-अगाध ज्ञान आमुचे!

राजन बुटाला सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच सहकार. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असेच उद्दिष्ट असायला हवे, पण प्रत्यक्षात चित्र दिसते मात्र वेगळे! सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वेगवेगळे, काही वेळा विक्षिप्त, विचित्र असे अनुभव पहायला, ऐकायला मिळतात. त्यातील एक : ठाण्यातील एका गृहनिर्माण संस्थेमधील ही खरी घटना आहे. फ्लॅटमध्ये सुरू झालेली गळती वरच्या मजल्यावरील फ्लॅटधारकाच्या निदर्शनास आणून दिली असता प्रथमत: ती …

Read More »

कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे?; श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून विराट विश्रांती घेण्याची शक्यता

श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचेही कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. मोहालीत १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी अनुभवी फलंदाज विराट कोहली ट्वेन्टी-२० मालिकेतून विश्रांती घेऊ शकेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती येत्या काही दिवसांत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुल ट्वेन्टी-२० …

Read More »

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा; सर्फराजच्या द्विशतकामुळे मुंबईचा धावांचा डोंगर

युवा सर्फराज खानने साकारलेल्या २७५ धावांच्या मॅरेथॉन द्विशतकी खेळीच्या बळावर ४१वेळा रणजी विजेत्या मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध रणजी करंडक (ड-गट) लढतीच्या दुसऱ्या दिवशी ७ बाद ५४४ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला. सर्फराजने १२१ धावसंख्येवरून शुक्रवारी आपल्या डावाला पुढे प्रारंभ करीत सौराष्ट्रच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करीत ३० चौकार आणि सात षटकारांनिशी ४०१ चेंडूंत आपली पावणेतीनशे धावांची खेळी उभारली. मुंबई संघातील अनुभवी फलंदाज …

Read More »

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका; तिसऱ्या लढतीतही भारत पराभूत

अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने तीन बळी मिळवत छाप पाडली. परंतु भारतीय संघ तिसऱ्या सामन्यातही शुक्रवारी अपयशी ठरला. त्यामुळे यजमान न्यूझीलंडने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकांत सर्व बाद २७९ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर सब्भीनेनी मेघना (६१), शफाली वर्मा (५१) आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा (नाबाद ६९) यांच्या अर्धशतकांनी …

Read More »

चित्रा रामकृष्ण यांची ‘सीबीआय’कडून चौकशी

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी पदाचा दुरुपयोग करत गोपनीय आणि संवेदनशील माहिती कथित ‘हिमालयातील योग्या’ला दिल्याचा ठपका भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ठेवल्यानंतर, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) याच संबंधाने त्यांची शुक्रवारी चौकशी सुरू केली. गुरुवारी प्राप्तिकर विभागाने त्यांच्या मुंबईतील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. रामकृष्ण यांच्याबरोबरच, एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी …

Read More »

तिसऱ्या तिमाहीत ५.८ टक्के विकासदर

भारतीय अर्थव्यवस्थेचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर (जीडीपी) आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत ५.८ टक्के राहील, असा कयास स्टेट बँकेच्या ताज्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून येत्या २८ फेब्रुवारीला चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीतील विकासदराची आकडेवारी जाहीर केली जाणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीमध्ये देशाची अर्थव्यवस्थेने ८.४ टक्के विकासदर गाठत करोनापूर्व पातळी …

Read More »

हिजाबची प्रथा घटनात्मक नैतिकतेची कसोटी पूर्ण करते काय?; कर्नाटक सरकारचा उच्च न्यायालयात सवाल

कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणाच्या सुनावणीत शुक्रवारी कर्नाटक सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला. शबरीमला प्रकरणाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक नैतिकतेची आणि व्यक्तीच्या सन्मानाची कसोटी स्पष्ट केली आहे. या कसोटय़ांवर हिजाब घालण्याची प्रथा टिकते काय, हे पाहिले पाहिजे, असे राज्य सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता प्रभूलिंग नवदगी यांनी बाजू मांडली. शिक्षण संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी आणण्याच्या राज्य सरकारच्या …

Read More »

१९ बंगले गेले कुठे? याची चौकशी करा – किरीट सोमय्या

सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोर्लई आणि रेवदंडा परीसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवर असलेले १९ बंगले गेले कुठे याची चौकशी करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली, कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केली.   ग्रामपंचायतीने दिलेल्या माहिती …

Read More »

इक्बाल कासकर २४ फेब्रुवारीपर्यंत ‘ईडी’च्या कोठडीत

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील मुख्य सूत्रधार दाऊद आजही मुंबईत सक्रिय असून त्याची टोळी सध्या हवाला, क्रिकेट सट्टेबाजी व बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इक्बालची चौकशी करायची आहे, अशी मागणी ईडीने विशेष न्यायालयाकडे केली होती. …

Read More »

तेल कारखाना उभारण्याचा ‘महाज्योती’चा निर्णय रद्द; संचालक मंडळाचा प्रस्ताव एकमताने मंजूर

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती)  तेलप्रक्रिया उद्योग (ऑईल प्रोसेसिंग प्लॉन्ट) सुरू करून उद्योजक बनू पाहत आहे. हा संस्थेच्या मूळ उद्देशाला फाटा देण्याचा प्रकार आहे, अशी टीका झाल्यानंतर महाज्योतीच्या संचालक मंडळाने करडई तेलाचा कारखाना उभारण्याचा निर्णय एकमताने रद्द केला आहे.  महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत स्वत: महाज्योतीचे अध्यक्ष मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कारखाना उभारण्याचा निर्णय …

Read More »

मांजरेकरांच्या अडचणीत वाढ

‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून मांजरेकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) स्थापन विशेष न्यायालयाने शुक्रवारी माहीम पोलिसांना दिले. चित्रपटातील अल्पवयीन मुलांवर चित्रित केलेल्या आक्षेपार्ह दृश्यांवरून भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी अ‍ॅड्. प्रकाश …

Read More »

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ; न्यायालयाने फटकारल्याने दहा महिन्यांत नवे पोलीस प्रमुख

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेला आक्षेप आणि उच्च न्यायालयाने वारंवार फटकरल्यानंतर राज्य शासनाने संजय पांडे यांना पोलीस महासंचालकपदावरून दूर करीत रजनीश सेठ यांची पूर्णवेळ महासंचालकपदी शुक्रवारी नियुक्ती केली. सुबोध जयस्वाल हे केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्यावर हेमंत नगराळे यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. परमबिरसिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावर नगराळे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर  …

Read More »

जाचक अटींमुळे अनेक महिला प्रशिक्षणापासून वंचित

स्थायी समिती सभेत तक्रार नाशिक : महापालिकेच्या वतीने महिलांना द्यावयाचे प्रशिक्षण रखडले असून यात दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट ठेवल्यामुळे अनेक महिला प्रशिक्षणापासून वंचित राहणार असल्याची तक्रार नगरसेविका समिना मेमन यांनी स्थायी समितीच्या सभेत केली. अटी-शर्ती शिथिल न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करून महिला प्रशिक्षणास तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश स्थायी सभापती गणेश गीते यांनी दिले …

Read More »