Tag Archives: mumbai News in Marathi

CM शिंदेची तडकाफडकी बैठक, शिष्टमंडळाची खलबतं, अन् 3 वाजता जरांगेंची PC; जाणून घ्या मध्यरात्री काय घडलं?

Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मनोज जरांगे यांच्याकडे याबाबतची कागदपत्रं सोपवली आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या वेशीवर असताना त्यांना तिथेच रोखण्यासाठी सरकारच्या वेगवान हालचाली सुरु होत्या. यादरम्यान शुक्रवारी रात्री वेगवान घडामोडी घडल्या आणि अखेर या प्रयत्नांना यश आलं. मनोज जरांगे यांच्यासह दीपक …

Read More »

ओबीसी समाज नाराज झाला तर? जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर शिंदे सरकारचं उत्तर, ‘आधीपासूनच मराठा…’

मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या वेशीपर्यंत दाखल झालेले मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी माघार घेत आपण उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. लाखोंच्या संख्येने निघालेले मराठा अंतरवाली येथून नवी मुंबईपर्यंत पोहोचले होते. जर मराठा आंदोलन मुंबईत पोहोचलं तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने सरकारी पातळीवर …

Read More »

मराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे, मात्र…; CM शिंदेंकडून मध्यरात्रीच आदेश

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी नवी मुंबईतच मुक्काम करण्याचा निर्णय जाहीर केला. याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर जरांगे-पाटील यांनी मुंबईत येऊ नये यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मध्यरात्रीच्या सुमारास नवी मुंबईत दाखल झाले. या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे …

Read More »

‘अध्यादेश मिळाला नाही तर’, मनोज जरांगेंच्या ‘या’ प्रमुख मागण्या… राज्य सरकार मान्य करणार?

Maratha Reservation : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला शनिवारी म्हणजे 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश (Ordinance) मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण (Reservation) घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलं. सरकारनं सगेसोयऱ्यांबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश …

Read More »

‘आरक्षण मिळाल्याशिवाय मागे जायचं नाही’; मनोज जरांगेचा नवी मुंबईत थांबण्याचा निर्णय

Manoj Jarange Maratha Reservation Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा लाखो समर्थकांसह मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेत सरकारचे निवेदन वाचून दाखवलं आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज रात्रीपर्यंत सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश देण्याची मागणी केली आहे. आज रात्रीपर्यंत अध्यादेश दिला नाही …

Read More »

मनोज जरांगेंना मुंबईत ‘नो एन्ट्री’? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम

Maraha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि लाखो मराठा समर्थकांचं (Maratha) वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय. हे भगवं वादळ मुंबईत (Mumbai) धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान (Azad Maidan) तसंच शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय.  मुंबई पोलिसांची जरांगेंना नोटीसमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी …

Read More »

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दिला मराठा आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली ‘मी मराठा आंदोलनात…’

Ashwini Mahangade Support Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडकणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत थांबणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. आम्हाला आंदोलन करायचं आहे, पण तोडगाही काढायचा आहे. …

Read More »

‘मी काय बारकं पोरगं नाय’, मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले ‘आझाद मैदानातच आंदोलन करणार’

Maratha Protest: मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना आझाद मैदानात आंदोलन होणार की दुसऱ्या ठिकाणी याबाबत संभ्रम आहेत. याचं कारण एकीकडे आझाद मैदानात परवानगी नाकारली जात असताना मनोज जरांगे यांनी आपण तिथेच आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असली तरी आपण तिथेच आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.  मनोज जरांगे यांचा मोर्चा नवी मुंबईत …

Read More »

45 मिनिटांचा प्रवास आता 7 मिनिटांत, मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार

Mumbai News Today: कोस्टल रोडनंतर मुंबई महानगरपालिकेने ग्रँट रोड ते ईस्टर्न फ्री-वे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. साडे पाच किलोमीटर लांबीच्या या उन्नत मार्गाच्या निर्माणावर 1100 कोटी रुपयांचे कंत्राट जारी केले होते मात्र, कंपनीच्या अटींमुळं हे कंत्राट रद्द करण्यात आले. आता 11 महिन्यानंतर पुन्हा एकदा हे कंत्राट जारी करण्यात आले आहे मात्र खर्चात वाढ झाली आहे. आता या प्रकल्पाचा खर्च 500 …

Read More »

Shocking: घरभाडे फेडण्यासाठी दोन मित्रांसोबत केला पत्नीचा सौदा, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai News Today:  स्वतःचे घर नसल्याने आणि भाड्याने घर घेण्याइतकी रक्कम नसल्याने पतीनेच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन तिच्या पतीने व मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये ही घटना घडली आहे.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीनुसार सांगली पोलिसांनी सामूहिक बलात्कार, मारहाण आणि …

Read More »

नशेत असताना अग्निशमन दलाला फोन केला, कारण ऐकून अधिकाऱ्याचे डोकंच फिरलं

Mumbai News Today: अग्निशमन दलाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका 33 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे. वरळी येथील हा रहिवासी असून त्याने अग्निशमन दलाला फोन करुन खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दुपारी वरळी विभागातील अग्निशमन कक्षात भायखळा अग्निशमन कंट्रोल रुमकडून फोन आला. लोअर परळ आणि वरळी दरम्यान अशलेल्या …

Read More »

पाणीपुरी खाताना हसली म्हणून ठाण्यात तीन बहिणींकडून महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण

Thane News Today: ठाण्यातील कळव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन बहिणींनी मिळून एका महिलेला मारहाण केली आहे. या मारहाणीत तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पाणीपुरी खाताना महिला त्यांच्याकडे बघून हसत असल्याच्या संशयातून दोघींमध्ये वाद झाले आणि त्यातूनच हत्येचा थरार घडला आहे. कळवा पोलिसांनी आरोपी रेणुका बोंद्र, अंजना रायपुरे आणि लक्ष्मी गाडगे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक …

Read More »

ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परतताना वाटेतच मृत्यने गाठलं; दोघा भावांचा एकावेळी मृत्यू

Nalasopara Crime News : सर्वत्र बकरी ईद (bakari id) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच नालासोपारा येथे एक अत्यंत भयानक घटना घडली आहे. दोघा भावांचा एकावेळी मृत्यू झाला आहे. ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परत येत असताना वाटेतच यांना मृत्यने गाठलं आहे. ईदच्या सणाच्या दिवशी दोघा भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा …

Read More »

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण…

Mhada CIDCO Lottery : म्हाडा, सिडकोसह इतर कोणत्याही सरकारी योजनेत दुसरे घर घेणे आता अशक्य होणार आहे. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांचे लाभार्थी तुम्ही एकदाच होऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या राज्य सरकारच्या 2019 च्या …

Read More »

Aditya Thackeray: गद्दारी अशीच खपवून घेतली तर…; आदित्य ठाकरेंचा इशारा; नेमकं काय म्हणाले?

Aditya Thackeray on Political Row: नाव चोरूद्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे असं विधान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) चिन्ह शिंदे गटाला (Shinde Faction) दिल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप …

Read More »

Black and White: महाराष्ट्रात सध्या राजकीय गँगवॉर सुरु, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

Ashok Chavan Black and White Interview:  राजकारणाचं गँगवॉर (Political Gangwar) होत असल्याचं आपल्याला वाटत आहे असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अशोक चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर नाराजी जाहीर केली. असं राजकारण न …

Read More »

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ

Sharad Pawar on Oath Ceremony: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांकडून वारंवार पहाटेच्या शपथविधीच्या विषयाला हात घालत एकमेकांना लक्ष्य केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांची खेळी असू शकते असं विधान करत खळबळ उडवली होती. तसंच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शरद पवारांच्या (Sharad Pawar) संमतीनेच शपथविधी (Oath Ceremony) झाल्याचं म्हटलं …

Read More »

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University Exam : राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाची ( Mumbai University) 30 जानेवारी  2023 रोजी होणारी ‘लॉ’ची (कायदा) परीक्षा आणि विद्यापीठाच्या इतर परीक्षा 7 फेब्रुवारी 2023  रोजी घेण्यात येणार आहेत. (Mumbai University Exam News In Marathi) महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. …

Read More »

Strike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, ‘या’ मागणीसाठी आक्रमक

Maharashtra Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जुनी निवृत्तिवेतन (Old Pension) योजना लागू करण्याची मागणी केली आहे. (Pension) केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळवा, वेतन त्रुटी भरुन द्याव्यात, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने (Maharashtra State Government Employees Federation) केली आहे. (Maharashtra News in Marathi) राज्य सरकारी कर्चाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध …

Read More »

Weather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; ‘या’ भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली. एकाएकी सुरु झालेला उकाडा कुठच्या कुठे पळाला आणि देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासूनच तापमानाच घट झालेली नोंदवण्यात आली असून बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीय प्रमाणात खाली उतरला.  उत्तर …

Read More »