Tag Archives: mumbai News in Marathi

पाणीपुरी खाताना हसली म्हणून ठाण्यात तीन बहिणींकडून महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण

Thane News Today: ठाण्यातील कळव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन बहिणींनी मिळून एका महिलेला मारहाण केली आहे. या मारहाणीत तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पाणीपुरी खाताना महिला त्यांच्याकडे बघून हसत असल्याच्या संशयातून दोघींमध्ये वाद झाले आणि त्यातूनच हत्येचा थरार घडला आहे. कळवा पोलिसांनी आरोपी रेणुका बोंद्र, अंजना रायपुरे आणि लक्ष्मी गाडगे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक …

Read More »

ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परतताना वाटेतच मृत्यने गाठलं; दोघा भावांचा एकावेळी मृत्यू

Nalasopara Crime News : सर्वत्र बकरी ईद (bakari id) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच नालासोपारा येथे एक अत्यंत भयानक घटना घडली आहे. दोघा भावांचा एकावेळी मृत्यू झाला आहे. ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परत येत असताना वाटेतच यांना मृत्यने गाठलं आहे. ईदच्या सणाच्या दिवशी दोघा भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा …

Read More »

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण…

Mhada CIDCO Lottery : म्हाडा, सिडकोसह इतर कोणत्याही सरकारी योजनेत दुसरे घर घेणे आता अशक्य होणार आहे. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांचे लाभार्थी तुम्ही एकदाच होऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या राज्य सरकारच्या 2019 च्या …

Read More »

Aditya Thackeray: गद्दारी अशीच खपवून घेतली तर…; आदित्य ठाकरेंचा इशारा; नेमकं काय म्हणाले?

Aditya Thackeray on Political Row: नाव चोरूद्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे असं विधान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) चिन्ह शिंदे गटाला (Shinde Faction) दिल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप …

Read More »

Black and White: महाराष्ट्रात सध्या राजकीय गँगवॉर सुरु, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

Ashok Chavan Black and White Interview:  राजकारणाचं गँगवॉर (Political Gangwar) होत असल्याचं आपल्याला वाटत आहे असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अशोक चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर नाराजी जाहीर केली. असं राजकारण न …

Read More »

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ

Sharad Pawar on Oath Ceremony: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांकडून वारंवार पहाटेच्या शपथविधीच्या विषयाला हात घालत एकमेकांना लक्ष्य केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांची खेळी असू शकते असं विधान करत खळबळ उडवली होती. तसंच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शरद पवारांच्या (Sharad Pawar) संमतीनेच शपथविधी (Oath Ceremony) झाल्याचं म्हटलं …

Read More »

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University Exam : राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाची ( Mumbai University) 30 जानेवारी  2023 रोजी होणारी ‘लॉ’ची (कायदा) परीक्षा आणि विद्यापीठाच्या इतर परीक्षा 7 फेब्रुवारी 2023  रोजी घेण्यात येणार आहेत. (Mumbai University Exam News In Marathi) महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. …

Read More »

Strike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, ‘या’ मागणीसाठी आक्रमक

Maharashtra Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जुनी निवृत्तिवेतन (Old Pension) योजना लागू करण्याची मागणी केली आहे. (Pension) केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळवा, वेतन त्रुटी भरुन द्याव्यात, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने (Maharashtra State Government Employees Federation) केली आहे. (Maharashtra News in Marathi) राज्य सरकारी कर्चाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध …

Read More »

Weather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; ‘या’ भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली. एकाएकी सुरु झालेला उकाडा कुठच्या कुठे पळाला आणि देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासूनच तापमानाच घट झालेली नोंदवण्यात आली असून बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीय प्रमाणात खाली उतरला.  उत्तर …

Read More »

पुण्यातील तरुणाचा प्रताप पाहून सर्वच हादरले; पतंजलीच्या मीटिंगमध्ये अचानक सुरु केला ‘तो’ व्हिडीओ…

Patanjali : गेल्या अडीच वर्षापासून कोरोनामुळे (Corona) लोकांच्या सर्वच सवयी बदलल्या आहेत. कोविड काळात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) अनेकांना लोकांच्या कामावरही गंभीर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोविडमुळे घराबाहेर पडता न आल्याने अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा (Work Froum Home) पर्याय स्विकारला होता. यावेळी ऑनलाईन मीटिंगद्वारे कर्मचारी आपली कामे करत होती. पण या ऑनलाईन मीटिंगच्या ( Zoom Metting) जगतात अनेकांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का; संजय राऊत यांचे निकटवर्तीय शिंदे गटात

Maharashtra Politics : 40 आमदारांसह 12 खासदारांच्या फुटीनंतरही शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अद्याप धक्के बसतच आहेत. राज्याती शिंदे – फडणवीस सरकार येताच उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. अनेक निष्ठावंतांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला (Thackeray Group) गळती सुरुच आहे. …

Read More »

बारश्याला दाबून जेवले आणि दुसऱ्या दिवशी गाठवं लागलं रुग्णालय; महिन्याभरात दुसऱ्यांदा जेवणातून विषबाधा

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : गेल्या काही दिवसांपासून सामुहिक सोहळ्यांपासून विविध कार्यक्रमांमध्ये विषबाधा (Food poisoning) होण्याचे प्रकार वाढल्याचे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यात (Bhandara) एका लग्नाला आलेल्या 200 पाहुण्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा भंडाऱ्यातच 70 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. एका नामकरण सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडलाय. 70 जणांना विषबाधा भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील …

Read More »

“नवनीत राणा बारावी नापास खासदार”; पाहा कोणी केली बोचरी टीका

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : भाजप नेत्यांकडून सातत्याने होत असलेला महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद आणि बेरोजगारी या मुद्द्यावरुन शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे (MVA) मुंबईत शनिवारी महामोर्चा (Maha Morcha) आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिन्ही पक्षांचे नेते या मोर्चासाठी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांच्या संख्येवरुन आता भाजपकडून टीका करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा …

Read More »

viral video: पुण्यात घडलंय – बिघडंलय… बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. आईनस्टाईननं झाडाच्या खाली बसल्यामुळे वरून सफरचंद पडल्यानं गुरूत्वाकर्षणाचा (gravity) शोध लावला त्यामुळे झाडाला असणाऱ्या फळांचंही …

Read More »

Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

सागर आव्हाड, झी मीडिया: अंधेरी पोटनिवडणुकीचा(anedheri east elections) निकाल आज लागत असून आजच्या निकालात मोठ्या प्रमाणात नोटाना मतदान करण्यात आलं आहे. हे मतदान भाजपने केलं आहे, अशी टीका देखील होत आहे. यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता (Maharashtra Politics) ते म्हणाले की, ”कोणी कोणावर काय आरोप करावे यावर बंधने आणता येत नाही. लोकांना वस्तुस्थिती माहिती (Latest political …

Read More »

मालमत्ता करमाफीवर मोहर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेवर विधिमंडळात शिक्कामोर्तब मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेवर बुधवारी विधिमंडळात शिक्कामोर्तब करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत यासंदर्भात मांडलेले विधेयक एकमताने संमत झाले. त्यामुळे १६ लाखाहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिका …

Read More »

पुनर्रचित इमारतींनाही चार इतके चटईक्षेत्रफळ

नव्या नियमावलीमुळे पुनर्विकास शक्य निशांत सरवणकर मुंबई : मुंबईत जागा उपलब्ध नसली तरी जुन्या इमारतींचा पुनर्विकास हाच सध्या विकासकांकडे पर्याय आहे. त्यातही जुन्या पुनर्रचित इमारतींसाठी नियमावलीत तरतूद नसल्यामुळे रस न घेणाऱ्या विकासकांना महाविकास आघाडी सरकारने संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडा व पालिकेच्या पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासास दाखविलेला हिरवा कंदील हा त्याचाच भाग आहे.    जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास …

Read More »

प्रवासी वाढविण्यासाठी मोनो रेलची धाव आता महालक्ष्मीपर्यंत

विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा;  अर्थसंकल्पात १५६.८६ कोटी रुपयांची तरतूद मुंबई : मोनो रेलला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी तसेच मोनोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेलच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संत गाडगे महाराज चौक ते मेट्रो ३ मार्गातील महालक्ष्मी मेट्रो स्थानक असे ७०० मीटपर्यंत विस्तारीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) करण्यात येणार आहे. भूसंपादनासह इतर कामांसाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १५६.८६ कोटी रुपयांची …

Read More »

सागरी सेतूवरील मेट्रो मार्गिकेविषयी लवकरच निर्णय

व्यवहार्यता अभ्यास अहवाल महिन्याभरात अपेक्षित मंगल हनवते मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचे अंतर शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूवरून (मुंबई पारबंदर प्रकल्प) मेट्रोद्वारे काही मिनिटांत पार करण्याचे प्रवाशांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही हे महिन्याभरात स्पष्ट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सागरी सेतूवरून मेट्रो नेण्यासाठी मेट्रो १९ (प्रभादेवी – शिवडी – नवी मुंबई विमानतळ) मार्गिकेची आखणी (एमएमआरडीए) केली आहे. …

Read More »

सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल मुंबई : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी कारवायांना पैसे पुरविल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, सरकार पडण्याच्या भीतीपोटीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही, असा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का, असा सवाल बुधवारी केला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या भाजपने मुंबईत …

Read More »