Tag Archives: desh videsh News in Marathi

हिजाबची प्रथा घटनात्मक नैतिकतेची कसोटी पूर्ण करते काय?; कर्नाटक सरकारचा उच्च न्यायालयात सवाल

कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणाच्या सुनावणीत शुक्रवारी कर्नाटक सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला. शबरीमला प्रकरणाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक नैतिकतेची आणि व्यक्तीच्या सन्मानाची कसोटी स्पष्ट केली आहे. या कसोटय़ांवर हिजाब घालण्याची प्रथा टिकते काय, हे पाहिले पाहिजे, असे राज्य सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता प्रभूलिंग नवदगी यांनी बाजू मांडली. शिक्षण संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी आणण्याच्या राज्य सरकारच्या …

Read More »

Hijab Row: हिजाब काढायला लावल्यानं प्राध्यापिकेचा राजीनामा; म्हणाली, “हा निर्णय माझ्या स्वाभिमानाला….”

कर्नाटकमधील हिजाब प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शाळेत मुलींनी शाळेच्या गणवेशातच यावं, धार्मिक वस्त्र परिधान करू नये, असा आदेश देत हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अनेक ठिकाणी मुलींना हिजाब काढायला लावून शाळेत प्रवेश दिला जातोय. अनेक ठिकाणी लोक न्यायालयाच्या या आदेशाचा विरोध करताना दिसून येत आहेत. दरम्यान, हिजाब काढायला लावल्यामुळे  आज एका महिला शिक्षिकेनं राजीनामा दिल्याचं …

Read More »

Hijab Row : प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान; म्हणाल्या, “मुस्लीम महिलांनी घरातच हिजाब घालावा, कारण…”

“हिंदू सनातनी परंपरा मानतात ज्यात महिला देवीचं स्वरूप असतात, म्हणून हिंदू महिला सुरक्षित असतात”, असंही प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातलं राजकीय वातावरण हिजाब प्रकरणावरून तापू लागलं आहे. कर्नाटकमधून सुरू झालेल्या या प्रकरणाचे पडसाद देशाच्या इतरही काही भागांमध्ये उमटू लागले आहेत. इतकंच काय, काही केंद्रीय नेते देखील यासंदर्भात विधानं करू लागले आहेत. यामध्ये आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा …

Read More »

निर्बंध शिथिल करा!; रुग्णआलेख घसरल्याचा दाखला देत केंद्राची राज्यांना सूचना

रुग्णआलेख घसरल्याचा दाखला देत केंद्राची राज्यांना सूचना देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़ करोना निर्बंधांबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे ‘‘देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख २१ जानेवारीपासून घसरलेला दिसतो़  गेल्या आठवडय़ात …

Read More »

राज्यातल्या शहरांची, गावांची नावं बदलण्यासाठी जनतेकडून मागवणार सूचना; ‘या’ मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

यासाठी राज्य सरकार एक पोर्टल सुरू करेल जिथे जनता त्यांच्या सूचना देऊ शकेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक कारणांमुळे अनेक शहरांवरील शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. याचसंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आसाममधील शहरे आणि गावांची नावे बदलण्यासाठी सूचना मागवण्यात येतील आणि त्यासाठी राज्य सरकार एक पोर्टल सुरू …

Read More »

“त्यांचा जिंदादिल स्वभाव…”; बप्पी लहरींचं निधन; पंतप्रधान मोदींनी फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदी चित्रपसृष्टीत आपल्या अनोख्या शैलीतल्या गाण्यांनी पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेले ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहरी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ अशी ओळख …

Read More »

पंतप्रधान मोदी आज दिल्लीतील प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी जाणार; अचानक Tweet करुन दिली माहिती

दिल्ली सरकारनेही आज राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नऊ वाजता गुरु रविदास विश्वराम धाम मंदिराला भेट देणार आहेत. दिल्लीतील करोलबाग येथे असणाऱ्या या मंदिरात बुधवारी रविदास जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे त्याचनिमित्ताने मोदी ही भेट देणार आहेत. गुरु रविदास जयंतीचा उत्सव पंजाबमधील दलित सामाजामधील लोकांकडून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राज्यामधील …

Read More »

दीप सिद्धूचा हरियाणातील सोनीपतजवळ अपघातात मृत्यू

शेतकरी आंदोलनात लाल किल्याच्या परिसरात घडलेल्या हिंसाचार प्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर आले होते पंजाबी अभिनेता आणि शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ला परिसरात घडलेल्या हिंसाचार प्रकरणी आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या दीप सिद्धूचा हरियाणातील सोनीपतजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. सोनीपत पोलिसांनी दीप सिद्धूच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. रस्ता अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे …

Read More »

ABG Shipyard fraud case : ऋषी अग्रवालसह अन्य संचालकांविरोधात सीबीआयची ‘लुकआउट’ नोटीस!

२८ बँकांची २२ हजार ८४१ कोटींची फसवणूक केल्याचा एबीजी शिपयार्ड विरोधात आरोप आहे मेहुल चोक्सी, नीरव मोदी या घोटाळेबाजांनी केलेल्या बँकांच्या फसवणुकीपेक्षा किती तरी जास्त रक्कम ‘एबीजी शिपयार्ड’ने लाटली असल्याचे उघड झाले आहे. कंपनीच्या कार्यालयांवर ‘सीबीआय’ने छापे टाकले असून २८ बँकांची २२ हजार ८४१ कोटींची फसवणूक केल्याचा कंपनीचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. …

Read More »

“तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या”, उच्च न्यायालयाचे राजस्थान सरकारला आदेश

सरकारी नोकरीमध्ये तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायलयानं देऊन देखील हे आरक्षण नाकारणाऱ्या राजस्थान सरकारला राजस्थान उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. न्यायमूर्ती मदन गोपाल व्यास आणि न्यायमूर्ती मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांनी यासंदर्भात राजस्थान सरकारला आदेश दिले असून तृतीयपंथीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास बजावले आहे. यासंदर्भात राजस्थान सरकारकडून आरक्षण लागू करण्यास नकार देण्यात आला होता. चार महिन्यांची मुदत राजस्थान उच्च न्यायालयानं राज्य …

Read More »

तालिबानने लष्करी तुकडीचं नाव ठेवलं ‘पानिपत’; भारताला डिवचण्याचा प्रयत्न पाहून भारतीय संतापून म्हणाले…

अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्तेत असणाऱ्या तालिबानच्या हंगामी सरकारने स्थानप केलेल्या विशेष लष्करी पथकाला ‘पानिपत’ असं नाव दिलं आहे. अहमद शाह दुर्राणीच्या नेतृत्वाखाली १७६१ साली झालेल्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव केलेल्या अफगाणी फौजांकडून प्रेरणा घेण्याच्या हेतूने हे नाव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या माध्यमातून तालिबानने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. सोशल मीडियावरुनही तालिबानने केलेल्या या नामकरणावरुन चांगलीच टीकेची झोड उठवण्यात आलीय. मागील …

Read More »

धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलीचा सांबारच्या पातेल्यात पडून मृत्यू; वाढदिवशीच झाला दुर्दैवी अपघात

आंध्र प्रदेशमध्ये रविवारी घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा दूर्देवी मृत्यू झालाय. रविवारी १३ फेब्रवारी रोजी गरम सांबाराच्या पातेल्यात पडून या मुलीचा मृत्यू झालाय. कृष्णा जिल्ह्यामधील कलागरा गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. या अपघातानंतर मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र फार जास्त भाजल्याने उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या मुलीचं नाव तेजस्वी …

Read More »

“तुम्ही आमच्या सशस्त्र दलाच्या…”; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी चंद्रशेखर राव यांना दिला सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा

हेमंत बिस्वा शर्मा यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राव यांनी २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) भारताच्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि मोदी सरकारकडे पुरावे मागितले होते. …

Read More »

‘एलआयसी’चे विक्रमी पाऊल!; पाच टक्के हिस्साविक्रीचा सरकारचा प्रस्ताव 

पाच टक्के हिस्साविक्रीचा सरकारचा प्रस्ताव  देशाच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा प्रारंभिक समभाग विक्रीचा (आयपीओ) मार्ग प्रशस्त करण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने आपले दरवाजे खुले ठेवले. त्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आजवरच्या सर्व विक्रमांना मोडीत काढणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘आयपीओ’साठी मसुदा प्रस्ताव रविवारी ‘सेबी’कडे दाखल केला. सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वात मोठय़ा विमा कंपनीतील ५ टक्के हिस्सा सरकारकडून विकला जाणार असल्याचे ‘सेबी’कडे …

Read More »

“ये जेलवाणी है!अब आप सुनेंगे…”; रेडिओ दिनापासून कैद्यांसाठी खुली होणार आवाजाची दुनिया

आज जागतिक रेडिओ दिनापासून मध्य प्रदेशातल्या तुरुंगात रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं आहे. रेडिओ हे माध्यम बऱ्याच काळापासून लोकप्रिय माध्यम राहिलं आहे. अनेकांच्या रेडिओसोबतच्या खास आठवणी आहेत. कोणाला रेडिओ म्हटलं की लहानपण आठवतं तर कोणाला पहिलं प्रेम. अशा या रेडिओची दारं आता तुरुंगातल्या कैद्यांसाठीही खुली होणार आहेत. आज जागतिक रेडिओ दिनापासून मध्य प्रदेशातल्या तुरुंगात रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं आहे. …

Read More »

“राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

हेमंत बिस्व सरमा राहुल गांधींवर सातत्याने कठोर शब्दांत टीका करत आहेत. “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का?” असा प्रश्न आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी विचारला आणि त्यावरून वाद सुरू आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सरमा यांनी वादग्रस्त विधान केलंय. राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना आहेत, असं म्हणत सरमा …

Read More »

गुजरातमध्ये नीरव मोदी, मेहुल चोक्सीपेक्षा मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड; बँकांना २२,८४२ कोटींचा चुना लावणाऱ्या एबीजी शिपयार्डविरोधात गुन्हा दाखल!

गुजरातमधील एबीजी शिपयार्डवर २८ बँकांना २८८४२ कोटींचा चुना लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय माल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, पंजाब नॅशनल बँक घोटाळा अशी आत्तापर्यंत उघड झालेल्या मोठमोठ्या घोटाळ्यांची यादी नेहमीच बातम्यांमध्ये चर्चेत असते. या सर्व घोटाळ्यांनी ऐकणाऱ्या सगळ्यांचेच डोळे पांढरे केले होते. मात्र, आता याहून मोठ्या एका घोटाळ्याचा भांडाफोड गुजरातमध्ये झाला आहे. एकूण २८ बँकांना तब्बल २२,८४२ कोटींचा …

Read More »

एबीजी शिपयार्डवर सीबीआयकडून गुन्हा; २२,८४२ कोटींची बँक फसवणूक

२२,८४२ कोटींची बँक फसवणूक बँक घोटाळय़ाच्या हाताळलेल्या सर्वात मोठय़ा प्रकरणात, भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची कथितरीत्या २२,८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एबीजी शिपयार्ड लि. आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अग्रवाल यांच्याव्यतिरिक्त सीबीआयने तत्कालीन कार्यकारी संचालक सनातनम मुत्तुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशीलकुमार अग्रवाल व रवी …

Read More »

देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघड ; २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा!

एबीजी शिपयार्डच्या विरोधात सीबीआय कडून गुन्हा दाखल देशातील सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एबीजी शिपयार्ड जहाज बांधणी आणि जहाज देखभाल क्षेत्रातील आघाडीची कंपनी समजली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून २२ हजार ८४२ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात …

Read More »

हिजाब आणि पगडीची तुलना केल्याने भडकला भाजप नेता, म्हणाला “मी सोनम कपूरला सांगू इच्छितो….”

सोनम कपूर हिने याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हिजाब आणि बुरखा परिधान करण्यावर वाद सुरु आहे. कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद सुरु झाला. कर्नाटकात सुरू असलेला हिजाब वादाचा मुद्दा आता देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. कंगना रणौत, हेमा मालिनी, शबाना आझमी, रिचा चड्ढा यांसारख्या सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज …

Read More »