लाइफ स्टाइल

Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत

Lok Sabha Election 2024 Supriya Sule vs Ajit Pawar: मागील अनेक वर्षापासून बारामती ही शरद पवारांचीच असे समीकरण गेली सहा दशके राज्यात आहे. परंतू आता हे समीकरण बदलणार का ? अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार …

Read More »

आवडीने चिकन खाताय! पण सावधान; नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक, 8501 कोंबड्या…

Nagpur News Today: नागपुरात बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. त्यानंतर पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे? हे तपासण्यासाठी पुण्याच्या आणि नंतर भोपाळ मधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. …

Read More »

शिंदे सरकारच्या जाहिरातीसाठी 84 कोटी मंजूर! आमदार म्हणतो, ‘सामान्यांच्या प्रश्नांवर निधी नाही सांगतात, मग आता..’

Shinde Government 84 Crore Advertising: लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. वृत्तपत्रांपासून ते टीव्ही, रेडीओ आणि अगदी सोशल मीडियावरही मतदारांना आपल्या कामांचा पाढा वाचून दाखवण्यापासून भविष्यातील आश्वासने देणाऱ्या जाहिरातींचा भडीमार केला जात आहे. वृत्तपत्रांमध्ये तर दररोज जाहिराती पाहायला मिळत आहेत. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारकडून विशेष …

Read More »

बळीराजाचं पिवळं सोनं चकाकलं; सांगलीच्या बाजारात हळदीला मिळाला ऐतिहासिक दर

Price Of Turmeric:  हळदीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सांगलीत हळदीला सोन्याचा भाव मिळाला आहे. सांगलीमध्ये हळदीला ऐतिहासिक असा विक्रम दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  बुधवारी सांगलीमध्ये हळदीला ऐतिहासिक असा विक्रमी दर मिळाला आहे.तब्बल 41 हजार 101 रुपये इतका दर राजापुरी हळदीला मिळाला आहे.सांगली बाजारपेठेतल्या आतापर्यंतच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा दर असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. …

Read More »

रशियाने फिरण्यासाठी आलेल्या 7 भारतीयांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; शेअर केला 105 सेकंदाचा व्हिडीओ

पंजाब आणि हरियाणमधील काही तरुण रशियात अडकले असून त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. आपली फसवणूक करत रशियाने युद्धात उतरवलं असल्याचा दावा या तरुणांनी केला आहे. आपल्याला जबरदस्तीने युक्रेनविरोधात युद्ध लढायला लावलं जात असल्याचं तरुणांचं म्हणणं आहे. तरुणांनी एक्सवर 105 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत सरकारकडे मदत मागितली आहे.  तरुणांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत लष्कराचे कपडे घातल्याचं दिसत आहे. त्यांच्या अंगावर जॅकेट …

Read More »

Gold price Hike : सोनं प्रचंड महागलं! दरवाढीमागे कारण काय? जाणून घ्या आजचा प्रतितोळा दर

Gold Silve Price Today News In Marathi : आज देशभरात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.  सोने-चांदीच्या किमती कमी-जास्त होतानाचा ट्रेंड या दोन महिन्यात दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी सोन्याच्या किमती वधारताना दिसल्या आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले असताना चांदीच्या ही दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांनी तर चांदी 1500 रुपयांनी महागली होती.  ऐन लगनसराईत …

Read More »

…तर बारामतीतून सुनेत्रा पवारच आमच्या उमेदवार; सुनील तटकरेंनी थेट जाहीरच केलं

Loksabha Election 2024:  राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अद्याप उमेदवार जरी जाहीर झाले नसले तरीही संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात सध्या चर्चा सुरू आहे ती बारामती मतदारसंघाची. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय यांच्यात लढत होणार अशा चर्चा असतानाच सुप्रिया सुळे यांचे प्रचाररथ सुरू झाले आहेत. तर, एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचीही उमेदवारी …

Read More »

Weather News : पहाटेची थंडी, दुपारचा उकाडा; दिवसभरात नेमकं किती वेळा बदलतंय हवामान?

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आता उन्हाळा जाणवू लागला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातून अवकाळी पावसाचं सावट माघारी फिरलं असलं तरीही त्यानंतर दिसणारे बदल मात्र नागरिकांना हैराण करून सोडत आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही असंच काहीसं चित्र. सध्या कोकण किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये पहाटेच्या वेळी पडणारी थंडीसुद्धा आता कमी झाली असून, दुपारच्या वेळी तापमानात बहुतांशी वाढ झाल्याचं लक्षात येत आहे. पुढील …

Read More »

भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम; संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर

loksabha election 2024 : महायुतीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोतर्ब झालेले नाही. भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम आहे. मात्र भाजपा या 32 जागा लढवत असताना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे.महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शहा सोडवणार आहेत. भाजपने महाराष्ट्रीललोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे 1. पुणे …

Read More »

बारामतीत कोणी धमकावत असेल तर माझी भेट घालून द्या, पुढचं मी बघतो; युगेंद्र पवारांचा थेट निशाणा नेमका कुणावर?

Yugendra Pawar : शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय झालेत. युगेंद्र पवारांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. बारामतीमध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे.  बारामतीत कोणी धमकावत असेल तर माझी भेट घालून द्या, पुढच मी बघतो असं म्हणत युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.   बारामतीत दहशतीचा आणि वेगळ्या प्रकारचे …

Read More »

‘पार्थ पवारांच्या डोक्यावर थंड बर्फ ठेवावा’, अवधूत गुप्तेंच्या प्रश्नावर अजितदादांची गुगली; पाहा Video

Ajit Pawar On Parth Pawar :  गेल्या पाच वर्षात अनेक राजकीय उलथापालथ पहायला मिळाल्या आहेत. अनपेक्षित राजकीय गट निर्माण झाले तर त्याआधी युती आणि आघाड्यांनी राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. आता लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात हालचाली दिसत आहेत. अशातच अजित पवार यांना झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी राजकीय प्रश्नांची तसेच खासगी प्रश्नांची देखील हलकीफुलकी उत्तरं दिली. …

Read More »

ठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार? आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा?

Maharashtra Politics : आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाववरुन खलबत सुरु आहेत. भाजप आणि मनचे यांच्यात युती बाबत चर्चा होत आहे. अशातच आता ठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार  असल्याची चर्चा रगंली आहे.  शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरे गट आणि भाजप एकत्र येण्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.  ठाकरे …

Read More »

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील 15000 झोपड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटला; SRA-MMRDA यांच्यात करार

Ramabai slum redevelopment project : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील 15000 झोपड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटला आहे. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे 15 हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात  करार झाला आहे.  महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत …

Read More »

पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! कसा, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

Pimpri Chinchwad Police Bharati: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 17 हजार 531 पोलीस शिपाई पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.  त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दला अंतर्गतदेखील भरती जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 262 पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा …

Read More »

दहावी-बारावीची परीक्षा खुल्या पुस्तकात पाहून देता येणार? बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, ‘येत्या वर्षात…’

Open Book Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परीक्षेचा अभ्यास न झालेले काहीजण बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी कुठेतरी लिहून किंवा थेट पुस्तकाची पाने आणून, विविध प्रकारे कॉपी केली जाते. पण परीक्षा देताना पुस्तक खुले ठेवून उत्तरे लिहिता आली तर? हो. हे शक्य होऊ शकते. कारण महाराष्ट्र बोर्डाने यासंदर्भातील संकेत दिले आहेत. काय आहे हे प्रकरण? याबद्दल …

Read More »

तांत्रिक चुकीमुळे मुंबईतील गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडणे कठिण; VJTI संस्था काढणार तोडगा

Andheri Gokhale Pool :  अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे बांधकाम करताना त्याची उंची रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार वाढवण्यात आली, परिणामी पुलाचे पोहोच रस्ते देखील अधिक उंच झाले. याचा परिणाम म्हणून बर्फीवाला पुलाच्या दिशेने तीव्र उतार तयार झाला. वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतक्या तीव्र उतारावर आहे त्या स्थितीत जोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) संस्थेची …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील 24 गावे कर्नाटकात जाणार?; गावकऱ्यांनीच दिला सरकारला इशारा

सचिन कसबे, झी मीडिया Solapur News Today: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र स्वातंत्र्य होऊन 64 वर्षे झाली तरी महाराष्ट्रात आम्हाला साधे पाणी मिळू शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात जाणार, अशी भूमिका या 24 गावांनी घेतली आहे. इतकंच नव्हे तर, या गावकऱ्यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भेटीची वेळदेखील मागितली …

Read More »

‘संभाजीनगरात अमित शाहांची सभा असली तरी उमेदवार शिवसेनेचाच राहील’; शिंदे गटाचा दावा

Chhatrapati Sambhaji Nagar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संभाजीनगरमध्ये संभाजीनगर लोकसभा आणि जालना लोकसभा जागेबाबत आढावा घेतला. अमित शहा रावसाहेब दानवे संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे या तिघांमध्ये जवळपास 25 मिनिटे ही बैठक चालली. संभाजीनगरची जागा भाजपला मिळणार अशा पद्धतीचे चर्चा सुरू आहे. त्या निमित्ताने भुमरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीनंतर ही जागा शिवसेनेलाच …

Read More »

गणपती बाप्पा पावणार! मुंबई-गोवा महामार्ग कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितली तारीख

Mumbai Goa Highway: तब्बल 13 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरु शकते.  मुंबईहून कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे काम …

Read More »

मला राजकारणाकडे जाता येत नाही, कारण…; नाना पाटेकरांनी स्पष्टच सांगितले

Nana Patekar On Farmers: ‘सरकारकडे मागू नका कोणतं सरकार करायचं हे ठरवा,’ असं अवाहन जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलं आहे. अकराव्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनात सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. (Nana Patekar On Government) शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा नाशिक येथे 11 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नाना …

Read More »