Tag Archives: maharashtra news

“कदाचित नवाब मलिकच दाऊदचे फ्रंटमॅन…”, भाजपा नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा!

‘त्या’ व्हायरल फोटोविषयी बोलताना निलेश राणे म्हणतात, “…तर मग नवाब मलिकांनी युक्रेनमध्येच जावं”! नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाकडून आज दिवसभर नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणावरून वेगवेगळी नेतेमंडळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहेत. एकीकडे आशिष शेलार, माधव भांडारी यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर टीकास्त्र सोडलेल असताना दुसरीकडे भाजपा प्रदेश सचिव आणि नारायण …

Read More »

“उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका”, भाजपाचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला; म्हणे, “हे मर्दांचं सरकार…”!

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीनं अटक केल्यानंतर त्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकराने तीव्र निषेध व्यक्त केला असताना दुसरीकडे भाजपाकडून देखील राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात आता भाजपाकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधण्यात आला असून नवाब मलिकांवर कारवाईची मागणी …

Read More »

‘महाविकास आघाडीने आंदोलनासाठी पैसे देऊन गर्दी जमवली’

नगर : मंत्री नवाब मलिक यांना अटक केली म्हणून नगरमध्ये करण्यात आलेले आंदोलन म्हणजे पैसे देऊन बोलावलेली गर्दी होती, असा आरोप भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. जे चुकीचे करतात त्यांना शिक्षा होणारच आणि अशा लोकांना पाठिंबा देण्यासाठी जनता कधीही रस्त्यावर उतरणार नाही, जनता देशद्रोह्यांना पाठिंबा देणार नाही, असेही खासदार विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राज्य सरकारमधील मंत्र्यांना भ्रष्टाचार करण्यातून …

Read More »

मोर लांढोऱ्यांचा शिकारी मुद्देमालासह जाळ्यात

कराडजवळ वनविभागाची कारवाई कराड : राष्ट्रीय पक्षी दोन मोरांसह  सात लांढोऱ्यांची शिकार करणारा शिकारी वनविभागाच्या जाळ्यात मुद्देमालासह रंगेहाथ अडकला. फसकीच्या साह्याने मोरांची शिकार करणाऱ्या गोरख राजेंद्र शिंदे ( सध्या रा. रेठरे बुद्रुक ता.कराड. मूळ रा. इटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद ) याला वनविभागाने शिकार केलेले दोन मोर व सात लांढोरे यांच्यासह ताब्यात घेतले आहे. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आटके …

Read More »

राज्य शासन पाडणे निष्फळ ठरल्याने आता मंत्री, नेत्यांच्या बदनामीची मोहीम

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने भाजपने आता या सरकारचे मंत्री व नेते यांना बदनाम करण्याची मोहीमच उघडली असल्याचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर साधला. February 28, 2022 10:49:29 pm जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा कराड : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने भाजपने आता या सरकारचे मंत्री व नेते …

Read More »

लग्नाच्या नावाखाली मुलांच्या कुटुंबीयांना लाखोंचा गंडा घालणारे ‘बंटी-बबली’ अखेर गजाआड

बनावट नवरी लग्नानंतर काही दिवसांतच दागिणे व तिजोरीवर हात साफ करून घरातून पोबारा करायची. तुम्ही जर तुमच्या लग्नाळु मुलासाठी मध्यस्थी मार्फत नवरी मुलगी बघत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या ‘बंटी-बबली’ला अखेर धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मुलाच्या लग्नासाठी नवरी मुलगी हवी असल्याची बतावणी करून, फसवणूक करणाऱ्या ‘बंटी-बबली’वर धुळे …

Read More »

VIDEO: “माझी पत्नीने माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि…”, दिलीप वळसे-एकनाथ शिंदेंसमोर संभाजीराजेंचं वक्तव्य

उपोषण सोडताना संभाजीराजे छत्रपती माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला, असं म्हणाले. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतलं. यावेळी त्यांनी उपोषणा दरम्यान खंबीरपणे सोबत राहिलेल्या त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांच्याविषयी लडिवाळ तक्रार केली. माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि माझ्यासोबत त्यांनीही अन्नत्याग केला, असं संभाजाराजे म्हणाले. …

Read More »

खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारकडून ‘या’ १५ मागण्या मान्य, एकनाथ शिंदे म्हणाले…

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. स्वतः कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या समोर याची माहिती देत मान्य केलेल्या १५ मागण्यांची घोषणा …

Read More »

खासदार संभाजी राजेंचं उपोषण अखेर मागे, म्हणाले “माझ्या चेहऱ्यावर…”

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी संभाजीराजेंनी मलाही काय होणार आहे हे माहिती नव्हतं. मात्र, आता माझ्याही चेहऱ्यावर …

Read More »

राज्यातला लाजिरवाणा प्रकार! आदिवासी दलित वस्तीतल्या नागरिकांना प्यावं लागतंय सार्वजनिक शौचालयातले पाणी

इगतपुरी येथील तळेगाव मध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या टाकीतून पिण्याचे पाणी भरावं लागत असल्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. इगतपुरी येथील तळेगाव परिसरातील आदिवासी कातकरी दलित वस्तीतील नागरिक तळेगाव धरण बाजूला असतानाही चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या टाकीतून पिण्याचे पाणी भरत असल्याचं आढळून आलं आहे. हा प्रकार माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी उघडकीस आणला आहे. या …

Read More »

“अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला तर…”, रोहित पवार आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह असल्याचं …

Read More »

मराठा आरक्षणबाबत केंद्रात बिल मंजूर करा ; राजकीय चिखलफेक चुकीची – उपमुख्यमंत्री अजित पवार

अलिबाग  : मराठा आरक्षणबाबत केंद्राने पार्लमेंटमध्ये बिल पास करण्यासाठी आग्रह धरावा, मात्र आंदोलन न करता मार्ग काढावा असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांना केले होते. राज्याच्या अखत्यारीत असलेला प्रश्न आम्ही सोडवू, मात्र राज्यातील अखत्यारीत नसलेले प्रश्न सोडविणे कठीण आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्याचबरोबर दिशा सलियन प्रकरण, राजकीय चिखलफेक, ईडी आणि किरीट सोमय्या या विषयांवरही आपले स्पष्ट मत …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीतील शेकडो उमेदवारांना अनामत रक्कम वर्षभरानंतरही परत मिळेना !

मोहनीराज लहाडे, लोकसत्ता नगर : गेल्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत मिळालेली नाही.  जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यासाठी २३ हजार ८१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. काहींच्या अनामत रकमा जप्त झाल्या असल्या तरी विजयी व पराभूत झालेल्या उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळाली नाही. उमेदवार तहसील कार्यालयात चकरा मारतात मात्र त्यांना …

Read More »

अपघाताचा बनाव रचून हडपलेला ४० लाखांचा विदेशी दारूचा साठा हस्तगत

नाशिक येथून सोलापूरकडे विदेशी दारूचा साठा आणताना वाटेतच वाहन अपघाताचा बनाव रचून ४० लाख ४७ हजार रूपये किंमतीचा दारूचा साठा परस्पर हडप करून दुसऱ्या व्यक्तीला अवैधरीत्या विकण्याचा प्रकार सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने उजेडात आणला आहे. हडप केलेला संपूर्ण दारू साठा हस्तगत करण्यात आला असून दोन्ही मालमोटारचालकांना अटक झाली आहे. इतर दोघांचा शोध घेतला जात आहे. नाशिक येथील मे. युनायटेड …

Read More »

“राज्यातील करोनाची तिसरी लाट आटोक्यात, पण मास्कमुक्ती…;” आरोग्यमंत्री राजेश टोपे

सध्या राज्यात ९ हजार सक्रिय करोना रुग्ण असून आहेत. तिसऱ्या लाटेतील करोना बाधितांची दररोजची संख्या ही ४८ हजारापर्यंत गेली होती. परंतु आता राज्यातील करोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. त्यामुळे ही तिसरी लाट संपली, असं माझं वैयक्तिक मत आहे. असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परीणाम भोगले, …

Read More »

“मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणतात, हल्ली शिव्यांपुरतेच ‘ते’ मराठीपण जपतात” ; आशिष शेलारांनी साधला निशाणा!

“हे तर शिवसेनेचे टूलकिट…!”, असं देखील शेलार यांनी बोलून दाखवलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात विविध मुद्य्यांवरून शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यातील वाद वाढलेला दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर चढवलेल्या शाब्दिक …

Read More »

मनसेचा मोठा निर्णय! अमित राज ठाकरेंना दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्वीट केलंय. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा …

Read More »

“ढूंढते रह जाओगे”, संजय राऊतांचा केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवरून भाजपावर खोचक टोला!

पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापा टाकल्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. नुकतीच ईडीकडून नवाब मलिक यांना झालेली अटक आणि त्यानंतर मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं टाकलेला छापा …

Read More »

नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल; दिशा सालियनच्या कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला …

Read More »

“जेवढा हे केंद्रातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील..”, आदित्य ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा!

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं छापेमारी केल्यानंतर त्यावर टीका केली आहे. आज मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभर वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत. मुंबईत अशाच एका कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, दुसरीकडे मुंबईत महापालिका …

Read More »