क्रीडा

मौका,मौका! भारत विरुद्ध पाकिस्तान वनडे मालिका? रमीज राजा ठेवणार गांगुलीसमोर खास प्रस्ताव

India vs Pakistan ODI : भारताकडून कोणतीही इच्छा न दर्शवल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) प्रमुख रमीज राजा (Rameez Raja) यांनी चार देशांत एकदिवसीय सामन्यांची टूर्नामेंट खेळवण्याबाबतचा प्रस्ताव बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीसमोर (Sourav Ganguly) ठेवणार आहे. 19 मार्च रोजी दुबईमध्ये होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत रमीज याबाबत गांगुलीकडे प्रस्ताव मांडणार आहेत. रमीजने नॅशनल स्टेडियमवर पत्रकारांशी या टूर्नामेंटबाबत बोलताना …

Read More »

IPL ऑक्शन 2022 मध्ये अनसोल्ड राहिला ‘हा’ भारतीय खेळाडू, आता खेळणार ढाका प्रीमियर लीग

IPL 2022 : जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग असणाऱ्या इंडीयन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलला सुरु होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघ जवळपास तयार झाले असून अनेक खेळाडूंना मात्र या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यात अगदी सुरेश रैना सारखे खेळाडू देखील सामिल आहेत. दरम्यान टेस्ट स्पेशलिस्ट हनुमा विहारीला देखील कोणत्याच संघाने विकत घेतलं नसल्याने तो आता ढाका …

Read More »

आयपीएलमध्ये तब्बल 8 संघाकडून खेळला ‘हा’ खेळाडू

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने- सामने येणार आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज आरोन फिंच नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. आयपीएलमध्ये आरोन फिंचनं आतापर्यंत 8 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या हंगामात तो कोलकाताच्या संघाकडून खेळणार आहे. म्हणजे, तो आयपीएलमध्ये नऊ संघाचं प्रतिनिधित्व …

Read More »

श्रीलंकेच्या पराभवानंतरही भारतीय खेळाडूंनी लकमलला का दिल्या शुभेच्छा? नेमकं कारण काय?

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील डे-नाइट टेस्टमध्ये भारताने दमदार कामगिरी करत 238 धावांनी सामना जिंकला. यावेळी जसप्रीत बुमराहने खास योगदान दिलं. त्याने अप्रतिम ओव्हर करत महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. याच दरम्यान त्याने विकेट घेतल्यानंतर श्रीलंकेच्या सुरंगा लकमल याच्याशी खास हात मिळवत त्याला शुभेच्छा दिल्या. दरम्यान याचा व्हिडीओही बीसीसीआयने पोस्ट केला आहे. लकमल याचा हा शेवटता आंतरराष्ट्रीय सामना असल्याने …

Read More »

आयपीएलमध्ये सर्वाधिक प्लेऑफ सामने खेळणारा संघ कोणता? तुमची आवडती फ्रँचायझी कितव्या क्रमांकावर?

<p style="text-align: justify;"><strong>IPL 2022:</strong> आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या हंगामात 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. यामुळं यंदाचा हंगाम प्रेक्षकांसाठी आणखी मनोरंजक ठरणार आहे. लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रँचायझी आयपीएल ट्रॉफीसाठी रिंगणात उतरणार आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही प्रत्येक संघाला साखळी फेरीत 14 सामने खेळायचे आहेत. प्लेऑफचा फॉरमॅट प्रत्येक वेळी सारखाच असणार आहे. म्हणजेच, …

Read More »

एकाच एकदिवसीय सामन्यात शतकासह पाच विकेट्स, तीन अष्टपैलू खेळाडूंच्या नावावर खास विक्रमांची नोंद

एकाच दिवसीय क्रिकेट सामन्यात शतक मारून पाच विकेट्स घेणं काही सोपं नसतं. मात्र, क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं असं म्हटलं जातं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन अष्टपैलू खेळाडूंनी एकाच एकदिवसीय सामन्यात शतक मारून पाच विकेट्स घेतले आहे. वेस्ट इंडीज महान ऑलराऊंडर व्हिव्हियन रिचर्ड्स (Viv Richards) यांनी सर्वात प्रथम अशी कामगिरी करून दाखवली आहे. त्यानंतर या यादीत इंग्लंडचे पॉल कॉलिंगवूड (Paul Collingwood) आणि यूएईचे …

Read More »

आयपीएल 2022 साठी नवे नियम; DRS, Super Over आणि Playing 11 च्या नियमांत मोठा बदल

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलला पंधाराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार संघांच्या प्लेइंग इलेव्हनपासून (Playing 11) डीआरएसपर्यंत (DRS) काही बदल करण्यात आलेत. दरम्यान, कोरोना महामारीचा (COVID-19) क्रिडाविश्वावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालंय. आयपीएलच्या संघातील कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास …

Read More »

डब्लूडब्लूई चाहत्यांसाठी वाईट बातमी, सुपरस्टार स्कॉट हॉल यांचं निधन

Scott Hall Dies at 63: डब्लूडब्लूडब्लू चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आलीय. डब्लूडब्लूईचे सुपरस्टार स्कॉट हॉल यांचं निधन झालंय. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्कॉट हॉल हे गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. स्कॉट यांना तीन हार्ट अॅटक आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  स्कॉट हॉलची गणना डब्लूडब्लूईमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारमध्ये केली जाते. त्यांनी डब्लूडब्लूई …

Read More »

भरमैदानात आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या, कोण होते संदीप नांगल अंबिया?

Who Is Sandeep Nangal Ambian: पंजाबमधील (Panjab) जालंधरमध्ये (Jalandhar) सोमवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल अंबिया  (Sandeep Singh Ambiya) यांची हत्या करण्यात आली. एका कबड्डी सामन्यादरम्यान अज्ञातांनी संदीप नांगल अंबिया याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संदीप नांगल अंबियाच्या हत्येनं कबड्डी विश्वात एकच खळबळ …

Read More »

IND vs SL : धोनीने सुरु केलेली परंपरा विराटनंतर रोहितनेही कायम ठेवली!

<p style="text-align: justify;"><strong>IND vs SL :</strong> बंगळुरुमध्ये खेळवण्यात आलेल्या पिंक बॉल कसोटीत भारताने श्रीलंकेला 238 धावांनी पराभूत करुन मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. टीम इंडियाने कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच सामना संपवला आणि विजय संपादन केला. पुरस्कार सोहळा पार पडला त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने चषक घेतला आणि अशा खेळाडूकडे सोपवला ज्याचं अजून पदार्पणही झालेलं नाही.</p> <p style="text-align: justify;">कर्णधार रोहित शर्माने चषक घेतल्यानंतर …

Read More »

झुकेगा नहीं! दहा वर्षांपासून भारत मायदेशात ‘अपराजीत’, आठ संघांना चारली धूळ

Indian Team Record : भारताने श्रीलंकेचा (IND vs SL) पराभवा करत पिंक बॉल कसोटीत विजय मिळवला. दुसऱ्य कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने श्रीलंकेवर 238 धावांनी विजय मिळवला. भारताने चौथ्या डावात श्रीलंकेला विजयासाठी 447 धांवाचे आव्हान दिले होते. कर्णधार दिमुथ करुणारत्ने याच्या 107 धावांच्या खेळीनंतरही श्रीलंकेचा संघ 208 धावांपर्यंत मजल मारु शकला. दुसऱ्य सामन्यासह भारतीय संघाने दोन सामन्याची कसोटी …

Read More »

WTC Points Table : ऑस्ट्रेलिया पहिल्या, पाकिस्तान दुसऱ्या तर भारत चौथ्या क्रमांकावर

ICC World Test Championship Points Table 2021-2023 : भारतीय संघाने दोन सामन्याच्या कोसटी मालिकेत श्रीलंकेच्या संघाचा दारुण परभाव केला. दोन सामन्याची मालिका भारताने 2-0 च्या फराकाने जिंकली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिका जाहीर केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत इंग्लंडचा संघ तळाशी …

Read More »

IND vs SL : अश्विनचा नादच खुळा! WTC मध्ये पूर्ण केले बळींचं शतक

Most wickets in WTC : भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज आर. अश्विन याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा मान अश्विनला मिळाला आहे. अश्विनने दोन हंगामात 100 विकेट घेतल्या आहेत.  श्रीलंकाविरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यात अश्विनने 12 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत …

Read More »

IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11

IPL 2022, RCB Playing 11: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या सीजनला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. सामन्यांना 15 दिवसांहून कमी वेळ शिल्लक असताना आता सर्वच संघांनी सराव जोरदार सुरु केला आहे. दरम्यान अनेक संघाचे कर्णधारही बदलले असून आरसीबीने देखील फाफ डुप्लेसीसला कर्णधार केलं आहे. त्यामुळे आता आरसीबी संघाची रणनीतीही बदलणार आहे. फाफ आणि कोहली सलामीला रॉयल चँलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2022 …

Read More »

IPL 2022 : हार्दिक पांड्या पोहचला NCA मध्ये, फिटनेस टेस्टनंतरच खेळता येणार आयपीएलमध्ये

IPL 2022 Hardik Pandya NCA : आयपीएलचं बिगुल वाजले आहे, 26 मार्चपासून रणसंग्रमाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या बंगळुरुमधील एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) मध्ये पोहचला आहे. आयपीएलपूर्वी हार्दिक पांड्याला आपली फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे. पुढील दोन दिवसांत हार्दिकची फिटनेस चाचणी होणार आहे.  फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये …

Read More »

मैदानात जाऊन विराटसोबत सेल्फी घेणं महागात पडलं, पोलिसांनी चौघांना घेतलं ताब्यात

Virat Kohli Fans Arrested: भारत आणि श्रीलंका यांच्यात पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणी चार चाहते सुरक्षेचं कडं तोडत मैदानात घुसले होते. तसेच त्यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी घेतली. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. मात्र, आता याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी सेल्फी घेणासाठी मैदानात घुसलेल्या चौघांना ताब्यात घेतलंय. सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोपाखाली पोलिसांनी त्यांना ताब्यात …

Read More »

ऋषभ पंतचा नाद करायचा नाही; केला मोठा पराक्रम, महेंद्रसिंह धोनीलाही टाकलं मागं

Rishabh Pant: श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 238 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं 2-0 अशी मालिका विजयाची नोंद केली. त्याआधी श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेतही भारतानं 3-0 फरकानं श्रीलंकेला पराभवाची धुळ चाखली. भारताच्या मालिका विजयानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या नावाची चर्चा अधिक रंगली आहे. ऋषभ पंतला संधी मिळूनही त्याला चांगली कामगिरी करता न आल्यानं मोठ्या प्रमाणात त्याच्यावर टीका केली जात …

Read More »

घरच्या मैदानावर भारतानं सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकली

<p style="text-align: justify;"><strong>IND Vs SL:</strong> श्रीलंकाविरुद्ध एम चिन्नास्वामी स्डेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं 238 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं घरच्या मैदानावर सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकलीय. 2012-13 साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतानं अखेरची मालिका गमावली होती. त्यानंतर भारतानं मायदेशात सलग 15 कसोटी मालिका जिंकली आहे. तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिली कसोटी …

Read More »

रोहित शर्माचा विजयी वारू, कर्णधार म्हणून सलग 14 वा आंतरराष्ट्रीय विजय, पाच मालिकांत व्हाईट वॉश

Rohit Sharma Captaincy : भारतानं श्रीलंकेला दुसऱ्या कसोटीत 238 धावांनी मात देत मालिकाही 2-0 ने खिशात घातली आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीत भारताचा हा सलग 15 वा मालिका विजय असून कर्णधार रोहित शर्माची यात मोठा वाटा आहे. रोहित कर्णधार झाल्यापासून भारताचा हा सलग 14 वा आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजय आहे. तर पाचवा मालिका विजय आहे. विशेष म्हणजे या साऱ्या मालिकेत भारताने  प्रतिस्पर्धी …

Read More »

भारताची विजयी घोडदौड सुरुच, श्रीलंकेला पुन्हा व्हाईट वॉश, दुसरी कसोटीही 238 धावांनी खिशात

IND vs SL, 2nd Innings Highlight: भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली आणखी एका अप्रतिम विजयाची नोंद केली आहे. भारताने कसोटी मालिकेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात 238 धावांनी श्रीलंकेला मात देत सामना जिंकला आहे. तर मालिकेतही 2-0 ने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीत भारताचा हा सलग 15 वा मालिका विजय आहे. सामन्यात आधी भारताने 252 धावा करत श्रीलंकेला …

Read More »