राजकारण

यशवंत जाधवांनी कोट्यवधींच्या भेटवस्तू दिलेल्या त्या ‘मातोश्री’ कोण? गुप्त डायरीतील माहिती..

मुंबई : महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव (यामिनी जाधव) यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. प्राप्तिकर विभागाने २५ फेब्रुवारीपासून यशवंत जाधव कुटुंबीयांसह त्यांच्या निकटवर्तीयांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली. यातून महत्त्वाची माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना एक डायरी मिळाली. यात …

Read More »

नितीन गडकरी कोणाला म्हणाले ‘चहापेक्षा किटली गरम’, वाचा…

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील मालमत्तेवर ईडीने कारवाई केली. या कारवाईने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पहिल्यांदाच यासंदर्भात एक मोठं विधान केलं आहे.  ‘मंत्र्यांना बायको नाही तर मेहुणा अडचणीत आणतो, नाहीतर चहापेक्षा किटली गरम असलेले पीए’ असं …

Read More »

कोकणात राजकीय शिमगा पेटला, पोलिसांचा विरोध झुगारुन किरीट सोमय्यांची दापोलीकडे कूच

दापोली : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टकडे निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पोलिसांनी कशेडी घाट उतरल्यावर अडवलं. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सोमय्यांना नोटीस देऊ केली. आंदोलनामुळे दापोलीतील स्थनिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत होतोय.  तसंच सणांमुळे अद्याप जमावबंदी लागू आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल, असं पोलिसांनी या …

Read More »

एसटी संपाबाबत मोठी बातमी । राज्य सरकारने दिला अखेरचा अल्टीमेटम

मुंबई :  ST Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केले आहे. त्याचेळी जर कामावर रुज्जू झाला नाही तर हा अखेरचा पर्याय आहे, असा इशाराही देण्यात आला आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी …

Read More »

जळगावात एसटीच्या संपानं घेतला विद्यार्थिनीचा बळी, रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

वाल्मीक जोशी, झी मीडिया, जळगाव  : एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी गेले तीन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. पण या संपाचा ग्रामीण जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: शाळकरी मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  कोरोनाकाळानंतर शाळा, महाविद्यालयं सुरु झाली. पण ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रवास हा एसटीवर अवलंबून असतो. एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे …

Read More »

या पक्षाच्या आमदारांना नको ‘ती’ घरे, म्हणाले.. आधी एसटी कामगार…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना घरे देण्याच्या निर्णयाला जनतेमधून विरोध होत आहे. मनसेनेही यावरून टीका केलीय. तर आता भाजपनेही या निर्णयाला विरोध केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय घेताना मुख्यमंत्री यांची काय मजबुरी आहे हे माहीत नाही, असे म्हटलंय. माझे पालक कामगार होते. दत्ता सामंत यांच्या गिरणी कामगारांच्या संपामध्ये एक लाख घरे उद्धवस्त झालेली मी …

Read More »

‘या’ जिल्हा बँकेच्या जुलमी वसुली कारभाराचा धक्कादायक गौप्यस्फोट, ‘शेतकऱ्यांवर जप्ती, नेत्यांना मुक्ती’

योगेश खरे / झी 24 तास / नाशिक : Nashik District Bank :आता आम्ही करणार आहोत धक्कादायक गौप्यस्फोट नाशिक जिल्हा बँकेच्या जुलमी वसुली कारभाराचा. (Nashik District Bank’s tyrannical recovery) लाखो रुपयांचे कर्ज थकवलं म्हणून गरीब शेतकऱ्यांवर बँकेने जप्तीची कारवाई केली. मात्र करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या 29 बड्या राजकीय नेत्यांना आणि आजी-माजी संचालकांना बँक कशी पाठीशी घालतेय, याचा पर्दाफाश आम्ही करणार …

Read More »

महाराष्ट्रात फक्त मराठी बाणा, मराठी भाषेवरून सरकारने घेतला हा निर्णय?

मुंबई : महाविकास आघाडी सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेतच. मात्र, राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत गुरुवारी महत्वाचे विधेयक मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील दुकाने, सर्व आस्थापना यावर मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विधिमंडळात विधेयकही मंजूर करण्यात आले. त्यानंतर आज मराठी भाषेसंदर्भ महत्वाचा निर्णय घेतला आहे. विधीमंडळ …

Read More »

‘एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात’ पाहा संजय राऊत काय म्हणाले

नागपूर : राज्यात मविआ नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीच तुलना केली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. आमच्या सारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेत असतात, दिल्लीमध्ये …

Read More »

धक्कादायक, नवजात अर्भक रस्त्यावर सोडून त्यांनी केले पलायन

सोलापूर : Newborns baby left on the road : पंढरपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवजात अर्भक रस्त्यावर सोडून एका कुटुंबाने पलायन केले. ही घटना नारायण चिंचोली गावाजवळ घडली. एका अल्पवयीन मुलीला वेदना होऊ लागल्याने तिचे कुटुंबीय रिक्षातून डॉक्टरकडे निघाले होते. मात्र, अचानक पोटात दुखू लागले आणि ती मुलगी प्रसूत झाली. जन्माला आलेले नवजात अर्भक भीतीपोटी रस्त्यावर सोडून …

Read More »

एका मांजराकडून 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल, असं नक्की काय झालं?

कैलास पुरी / पिंपरी-चिंचवड : Power outage in Pimpri-Chinchwad area : अनेकदा वीज बिल न भरल्यामुळे विद्युत जोडणी तोडण्यात येते. मात्र, एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल झाली आहे. या मांजरामुळे 60 हजार लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली. भोसरी, आकुर्डीमधील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाल्याने अंधारात राहावे लागले.  महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज …

Read More »

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई : तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतक-यांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर इथे आज हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तर सातारा, सांगली जिल्ह्यात उद्या हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात …

Read More »

ईडापिडा टळो आणि….; कोरोनाला चिरडून पार पडली बगाड यात्रा, भाविकांचा उत्साह शिगेला

सातारा : कोरोनाचं संकट आलं आणि जगण्याचे रंगच जणू फिरे पडले. जवळपास दोन वर्षे या विषाणूचं संकट सर्वांनी झेललं. अद्यापही या विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरलेला नाही. पण, तरीही घटलेलं कोरोना रुग्णांचतं प्रमाण पाहता काही नियम शिथिल झाले आणि गावोगावी पुन्हा एकदा ग्रामदेवतांच्या जत्रांचा उत्साह पाहायला मिळाला. (Satara Bawdhan bagad yatra) संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या सातारा येथील …

Read More »

बिबट्याचा मर्सिडीज प्रवास… १२ तासांचा थरारक अनुभव कॅमेऱ्यात कैद

पुणे : जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सडीज बेंज कंपनीत बिबट्या शिरला. कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.कंपनीच्या Q2 या शेडमध्ये काल रात्री उशीरा हा बिबट्या शिरला होता. तब्बल १२ तास बिबट्या मर्सडीज कंपनीत होता.  बिबट्याचा १२ तासांचा तो धुमाकूळ थरार सगळ्यांनी अनुभवला. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. कंपनीच्या सर्व कामगारांना गेट बाहेर काढण्यात आलं होतं. वन विभागानं …

Read More »

‘म्हणायला ठाकरे सरकार पण लाभ घेते पवार सरकार’, शिवसेना खासदाराची नाराजी

मुंबई :  महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सारं काही आलबेल आहे असं नेते सांगतात. मात्र तसं काही नीट आहे असं तरी वाटत नाही. त्याच कारण आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar)  यांनी केलेलं वक्तव्य. कीर्तीकरांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. “आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार, लाभ घेतं पवार सरकार”, असं म्हणत शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांनी …

Read More »

MIM च्या प्रस्तावावर शरद पवार यांचं स्पष्ट शब्दात उत्तर, पाहा काय म्हणाले

बारामती : एमआयएमने (AIMIM) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) युतीचा प्रस्ताव दिला आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली. राज्यात भाजपला रोखण्यासाठी तसंच मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षालाही महाविकास आघाडीत सामिल करण्याच्या चर्चांना वेग आला. यावरुन भाजपने शिवसेनेला चांगलंच डिवचलं. तर एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असा आरोप करत एमआयएमबरोबर युती होणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) …

Read More »

कोकण किनारपट्टीला असनी चक्रीवादळाचा धोका? काय व्हायरल मेसेजमागचं सत्य

मुंबई : आधीच अवकाळी पावसाचं सावट असताना आता चक्रीवादळाचं संकट रत्नागिरीवर असल्याचं एक मेसेज व्हायरल होत आहे. या चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हायरल मेसेजची सत्यता झी 24 तासने पडताळली आहे.  रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसणार अशी चर्चा रंगलीये. मात्र, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या व्हायरल मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही असं …

Read More »

नात्यांना कलंक; पुण्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, भावाकडून लैंगिक अत्याचार

पुणे : माणुसकी आणि नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं पुणे हादरलं आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच भावाने आणि वडिलांनी बलात्कार केला. तर या मुलीचा तिचे आजोबा आणि मामाकडूनही विनयभंग झाल्याचं म्हटलं गेलं. (Pune news) मागील पाच वर्षांपासून सुरु असणाऱ्या या अत्याचारांना आता वाचा फुटली आणि सर्वांनाच हादरा बसला.  सदर प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडसंविधानाअन्वये बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. …

Read More »

मोठी बातमी; इशारा मिळाला आणि नको असतानाही अखेर ‘तो’ आलाच

मुंबई : होलिका दहन झाल्यानंतर राज्यात तापमानाचा आकडा वर जात असतानाच हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरला. वर्तवलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर आणि सातारा-सांगलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडायासह या भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसल्याची माहिती समोर आली. (Maharashtra Rain) दक्षिण कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातहा पावसाच्या हलक्या सरी बरसल्याची नोंद करण्यात आली. तिथे कोकणात अवकाळीनं धुमाकूळ घातलेला असतानाच विदर्भात मात्र उष्णतेची लाट …

Read More »

15 टक्के फीमाफीची घोषणा कागदावरच, पालकांना भरावी लागणार शाळेची पूर्ण फी

पुणे : कोरोना काळात पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं 15 टक्के फीमाफीची (school fee waiver) घोषणा केली होती. मात्र या फी माफीचा फायदा पालकांना मिळालाच नाही. शिक्षण खात्याच्या (Education Department) बेजबाबदारपणामुळं पालकांची फरफट झाली. त्यामुळे पालकांना आता शाळेची पूर्ण फी भरावी लागणार आहे. 15 टक्के फीमाफीची घोषणा कागदावरच राहिली आहे. (parents will have to pay full school fees) शिक्षण विभागाच्या अनास्थेचा …

Read More »