माझी मुलं फक्त वाद घालतात, जावेद अख्तर यांनी व्यक्त केली हळहळ, मुलांसोबत का निर्माण होतात अशा समस्या

नात्यात दुरावा

फरहान आणि जोया हे जावेध अख्तर आणि हनी इरानी यांची मुले आहे. सगळं उत्तम सुरू होतं. मुलांना अगदी आई-वडिलांच्या नात्यातील दुराव्याची भनक देखील नव्हती. हनी आणि जावेद यांनी घटस्फोट घेतल्यानंतर या दोघांना आपल्या आई-वडिलांच्या नात्यातील दुरावा समजला. त्याचवेळी जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आजमी यांच आपल्या जीवनात स्वागत केलं. या निर्णयाने फरहान आणि झोया प्रचंड दुःखी झाले होते.

(वाचा – याचसाठी मुली बाबासाठी असतात खास, लेकीने वडिलांना वाढदिवसाला दिलं सगळ्यात भारी गिफ्ट, तुम्हीलाही येईल गहिवरून)

​आई-वडिलांचा घटस्फोट

फरहान अख्तरने एकदा सांगितलं होतं की, आमच्या पालकांच्या घटस्फोटाचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही, असं म्हणणं चुकीचं असू शकतं. घटस्फोटाचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खोलवर परिणाम होत असतो. दोन्ही पालक मित्र म्हणून वेगळे झाले. नंतर जेव्हा आम्ही त्याच्याशी हळू हळू बोललो तेव्हा दोघांमधील अनेक प्रश्न समजले आणि लक्षात आले की, कधीकधी गोष्टी संपवणे चांगले असते.

हेही वाचा :  अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री; सुहाना खानसोबत करणार स्क्रिन शेअर

अशावेळी पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा परिणाम मुलांवर होत असतो.

(वाचा – याचसाठी मुली बाबासाठी असतात खास, लेकीने वडिलांना वाढदिवसाला दिलं सगळ्यात भारी गिफ्ट, तुम्हीलाही येईल गहिवरून)

​कमी बोलणे

जावेद अख्तर नंतर म्हणतात की, मी वडिलांच्या योग्य परिभाषेत बसतो की नाही हे मला माहित नाही. परंतु माझे मुलांशी असलेले नाते नेहमीच कमी संवादाचे राहिले आहे. फरहान आणि झोयामधील माझे नाते अतिशय कमी संवादाचे राहिले आहे. जगात असे काहीही नाही की, ते माझ्याशी चर्चा करू शकत नाहीत. पण हे दोघेही खूप वाद घालतात.

(वाचा – Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?))

​मतभेदाला वयाचे बंधन नाही

पालक आणि मुलांमध्ये कायमच मतभेद होत असतात. याला कोणत्याही वयाचं बंधन नसतं. जनरेशन गॅप हा सर्वात महत्वाचा मुद्दा मानला जातो. पण हा प्रश्न अगदी तुमच्या आमच्या घरीच नाही तर जावेद अख्तर यांच्याकडे पण आहे.

वाचा – गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? वयानुसार काय जाणवतात समस्या)

हेही वाचा :  चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, तर जादा एसटी बस

​मुलांनी काय करावे

मुलांनी कायमच आपल्या पालकांचा आदर करावा. पालक आणि मुलं असं एक नातं असतं अगदी तसंच आई-वडील यांचं एक नातं असतं. हे मुलांनी कायमच समजून घेतलं पाहिजे.

(वाचा – गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर))

​पालकांनी काय करावे

पालकांनी मुलांच्या मनाचा आणि मताचा कायमच आदर ठेवायला हवा. मुलं पालक म्हणून दोघांना कायमच सोबत बघत असतात. पण जेव्हा ते घटस्फोट घेतात किंवा त्यांच्यात वाद होतात तेव्हा मुलं खूप दुखावली जातात.

(वाचा – पुण्यातील शिवन्या जन्माच्यावेळी अवघ्या ४०० ग्रॅमची, डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण पुढे जे घडलं तो एक चमत्कारच))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …