राजकारण

Maharasta Politics : ‘दिल्लीपती बादशहाला मातीत…’, रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं ‘आपण कोण?’

Maharasta Politics : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ‘हात’ झटकले अन् भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस (Maharastra Congress) आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेसला देखील गळती लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. …

Read More »

पुण्यातील खराडी परिसरात घोंगावणारं ‘ते’ वादळ डासांचं नाही! धक्कादायक माहिती आली समोर…

Pune Mosquito Tornado: दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात मोठ्या प्रमाणांवर डासांचा वावर पाहायला मिळतोय. जणू डासांनी या इमारतींवर हल्ला केल्यालाच भास होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील केशवनगर मुंढवा खराडी नदीपात्रातील असल्याचे सांगण्यात येतेय. मात्र, आता हे डास नसल्याचे समोर आले आहे.  पुण्याच्या खराडी परिसरात डासांचं वादळ घोंगावत असल्याचा व्हिडीओ गेले दोन दिवस सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. …

Read More »

बदलापूर ते पनवेल फक्त 15 मिनिटात; माथेरानच्या पर्वतरांगातून जाणार बोगदा

JNPT HIGHWAY BADLAPUR TUNNEL : बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनीटात पार करता येणार आहे. जेएनपीटी वडोदरा महामार्गातील बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे.   माथेरानच्या पर्वतरांगामधून जाणाऱ्या या बोगद्याचे काम  2025 ला पूर्ण होणार आहे. यामुळे बदलापूर आणि पनवेलकराचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.   बदलापूर शहरातून जाणाऱ्या जेएनपीटी वडोदरा या महामार्गात येणाऱ्या बोगद्याचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. माथेरानच्या पर्वतरांगातून जाणाऱ्या …

Read More »

अवकाळी, गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्याने शोधला शेतीचा नवा पर्याय, वर्षभराची मेहनत फळली

चेतन कोळस, येवला, झी मीडिया Farming In Maharashtra: हवामान बदलाचा परिणाम शेतीवरही होत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटी यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षात हिवाळ्यात पाऊस झाल्यामुळं काढणीला आलेले पिक वाया गेले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे. अवकाळीमुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळंच तरुण शेतकरी आता मॉर्डन शेतीकडे वळले आहेत. निफाड …

Read More »

‘….तर ही वेळ आली नसती,’ अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट, ‘एका नेत्यामुळे…’

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अखेर भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया दिली जात असून, नाना पटोले (Nana Patole) यांनी तर निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. यादरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र पक्षाला आरसा दाखवला आहे. अशोक चव्हाणांना सांभाळण्याची जबाबदारी …

Read More »

न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

Pune Crime: पोलीस चौकीसमोरच तरुमाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. न्याय मिळत नसल्याने तरुणाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  रोहिदास अशोक जाधव असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो 28 वर्षांचा आहे. रोहिदास हा वाघोलीच्य डोमखेल रोडवरी रा. सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहतो. काही कारणामुळे …

Read More »

अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?

Ola Uber News: प्रवास करत असताना रेल्वे, बस, खासगी वाहन, टॅक्सी आणि App च्या माध्यमातून पुरवली जाणारी कॅब सुविधा या साधनांची मोठी मदत होते. वेळेनुसार प्रत्येकजम प्रवास करण्याचं माध्यम निवडून त्या माध्यमानं अपेक्षित ठिकाणी पोहोचतो. यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये Ola Uber ची लोकप्रियता आणि त्याहून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेकांना Luxury वाटणारी ही App Based कॅब …

Read More »

लेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. शरद पवार बारामती लोकसभा मैदानात तळ ठोकणार आहेत.  शरद पवार बारामती लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवार सलग चार दिवस विधानसभा मतदारसंघात बैठका …

Read More »

अशोक चव्हाणांच्या बंडानंतर काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल सुरू; सर्व आमदारांना नाना पटोलेंचा फोन, म्हणाले…

Congress Alert Over Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोमवारी आपला राजीनामा सुपूर्द केला. अशोक चव्हाण आज भाजपमध्ये (BJP) पक्ष प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या बंडानंतर काँग्रेस नेते अलर्टवर आले आहेत. काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू आहेत. (Ashok Chavan Join BJP) अशोक …

Read More »

भाजपने ब्लॅकमेलिंग केलं; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप

Praniti Shinde : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा राज्याच्या राजकारमात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसपक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर  काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.   भाजपने EDची भीती दाखवली, ब्लॅकमेलिंग …

Read More »

पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं, मशरुमच्या शेतीचे स्वप्न दाखवून 58 लाखांची फसवणूक

Pune Crime News : पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं आहे. व्यवसायात भगिदाराचे आमिष दाखवून उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत याने पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पुण्यातील पौंड ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. याबाबत जितेंद्र नंदकिशोर भाखाडा यांनी सन 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत डेहराडूनमधील …

Read More »

Maharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Ashok Chavan Resign :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी आमदार काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता …

Read More »

भारत जोडता जोडता पक्ष सोडला! बड्या नेत्यांनी का घेतला काँग्रेसचा हात सोडण्याचा धक्कादायक निर्णय?

Maharashtra Congress : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठं खिडार पडलं आहे. अनेक नेत्यांनी भारत जोडता जोडता काँग्रेस पक्ष सोडला आहे. काँग्रेस उभारण्यात ज्यांचा हात होता त्याच नेत्यांनी पक्षाची साथ  सोडली आहे. अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे ते गुलाम नबी आझाद या बड्या नेत्यांनी  काँग्रेसचा हात सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.  अशोक चव्हाण यांचा राजीनामा (Ashok Chavan Resignation) माजी …

Read More »

“मी काँग्रेसचा हिरो, कुठेही जाणार नाही; माझ्यामागे ईडी लावताच येणार नाही”

Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष का सोडला? ते भाजपच्या वाटेवर आहेत का, असे सवाल उपस्थित होत आहेत. तसंच, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येतेय. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.  अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्षातील …

Read More »

Ashok Chavan : ‘मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष…’, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले…

Satyajit Tambe On Ashok Chavan Resignation : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. महाराष्ट्र काँग्रेसचा चेहरा म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण जाता जाता 10 आमदार घेऊनच जाणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र, अशोक चव्हाण यांना काँग्रेसच्या 17 आमदारांचा पाठिंबा असल्याचं चित्र देखील समोर आलंय. अशातच आता …

Read More »

‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी

Uddhav Thackeray Reaction On Ashok Chavan Resign: काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपची होती. पण आता कॉंग्रेसव्याप्त भाजप झाली आहे. काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला असेल, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. संभाजीनगरच्या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टिका केली. 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. भाडोत्री लोकं घेत आहेत, असा …

Read More »

वसई-भाईंदर प्रवासात होणार 55 मिनिटांची बचत, लवकरच रो-रो सेवेचं उद्घाटन

Vasai Virar News in Marathi : गेल्या काही वर्षात मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर रोड, मीरा-भाईंदर, वसई-विरार किंवा सर्व शहरांना जोडणाऱ्या महामार्गांवरच अवजड वाहतूकीची संख्या देखील वाढत चालली आहे. या वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत शहरातील रस्ते, अंतर्गत मार्गिक कमी पडू लागल्या आहेत. मात्र आता वसईकरांची दगदग लवकरच …

Read More »

16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार?

Maratha Reservation News: मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवर ठाम आहेत. 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन मराठा समाजाने केले आहे. मराठा आरक्षण कायद्यासाठी बंदंच अवाहन केले जातेय. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असताना सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. 16 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार आहे.  16 फेब्रुवारीला एक दिवसाचे अधिवेशन बोलवले जाणार …

Read More »

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार का? कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, का आणि किती झाली घसरण?

Today Petrol Diesel Price : अनेक बाजूंनी महागाईचा तडाखा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) दरात 10 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. यावर सरकारी तेल कंपन्या दर कमी करण्याचा विचार करत आहेत. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाल्यास एकंदरीत महागाईला आळा बसण्यास मदत होणार असून त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.   …

Read More »

‘राजकारणात वनवास झाला, दगाफटका…’,पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

विष्णू बुर्गे, झी मीडिया बीड :  आगामी लोकसभा निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचपार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच आता ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान, तर शहरी भागासाठी वॉर्डस्तरावरील अभियानाची घोषणा भाजपने केली आहे. 50 हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. याचदरम्यान या अभियानाच्या माध्यमातून भाजप …

Read More »