पहिले नाते तुटल्यानंतर साऊथ अभिनेत्रीने केले दुसरे लग्न,आता ४ महिन्यांनंतर पतीसाठी शेअर केली खास पोस्ट म्हणाली

प्रेमात कोणत्याच गोष्टीची बंधने नसतात. प्रेम कधी कोणाला होईल हे सांगता येत नाही अशात दक्षिण अभिनेत्री महालक्ष्मी पती आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांच्या लग्नानंतर एकच चर्चा झाली होती. रवींद्र यांना त्याच्या वजनामुळे खूप ट्रोल केले गेले. पण त्यांच्या महालक्ष्मीच्या येण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले.

दक्षिण अभिनेत्री महालक्ष्मी पती आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतेच महालक्ष्मी तिच्या सोशल मीडियावर पतीसाठी खास पोस्ट लिहली आहे. यामध्ये त्यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्याचे बॉडिंग पाहून तुम्ही देखील त्या दोघांच्या प्रेमात पडाल. (फोटो सौजन्य : @ravindarchandrasekaranand, @mahalakshmi_actress_official

​काय आहे पोस्ट

महालक्ष्मी तिच्या सोशल मीडियावर पतीसाठी खास पोस्ट लिहली आहे. यामध्ये त्यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये महालक्ष्मीने आयुष्य तुझ्या सारखेच सुंदर आहे असे कॅप्शन दिले आहे. यागोष्टीवरुन त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. या दोघांकडे पाहून प्रेमामध्ये कोणतीच बंधने नसतात ही गोष्ट अधोरेखित होते. (वाचा :- माझी कहाणी: माझ्याकडे ती एक गोष्ट नाही म्हणून माझी पत्नी मला डोळ्यासमोर उभं करत नाही, काय करु?)

हेही वाचा :  रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

​एकमेकांना समजून घ्या

कोणतेही नाते समजून घेण्यासाठी एकमेकांना समजून घ्या. प्रत्येक माणूस वेगळा असतो त्यामुळे तुमचा जोडीदार जसा आहे त्याला तसे स्वीकारण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे एकमेकांना समजून घ्या. (वाचा :- माझी कहाणी : नवरा गेला अनं होत्याचं नव्हतं झालं, बाबा कुठे आहे मुलाच्या निष्पाप प्रश्नांना कसं देऊ उत्तर? )

​प्रेमात बंधने नसावीत

जेव्हा आपण एखाद्याला स्वीकारतो तेव्हा त्याचा गुण दोषासोबत त्याला स्वीकारणे गरजेचे असते. या गोष्टीमुळे तुमचे नाते अतुट होण्यास मदत होईल. तुम्ही प्रेमामध्ये बंधने टाकलीत तर ते प्रेम नाही ते आकर्षण आहे ही गोष्ट लक्षात घ्या. (वाचा :- माझी कहाणी: माझ्याकडे ती एक गोष्ट नाही म्हणून माझी पत्नी मला डोळ्यासमोर उभं करत नाही, काय करु? )

​एकमेकांना वेळ द्या

कोणत्याही नात्यात वेळ देणं महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे लोणचं मुरण्यासााठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे नाती मुरण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. जसा वेळ जातो तसं तुम्ही एकमेकांना समजू लागता. यामुळे तुमचे नाते घट्ट होण्यास मदत होते. (वाचा :- इन्स्टाग्रामचा DP बदलत IAS टीना डाबी व्यक्त केले पतीप्रती असणारे प्रेम, लव्हस्टोरीतून या गोष्टी शिकण्यासारख्या )

हेही वाचा :  'कॉंग्रेसव्याप्त भाजप'चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी

​एकमेकांच्या आवडी निवडी समजून घ्या

एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेण्याचा प्रयत्न करा. या गोष्टीमुळे तुमचे नाते तर घट्ट होईलच पण तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्यासाठी आदर देखील निर्माण होईल. आपला जोडीदार आपल्याला समजून घेत आहे यापेक्षा मोठं सुख नाही. (वाचा :- हनिमून झाल्यावर सर्वकाही संपलं, या नात्यात मला गुदमरल्यासारखे वाटतंय मी काय करु )

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …