आयुष्यात सवत आल्याचे संकेत देतात या 7 भयंकर गोष्टी, महिलांनो सावध व्हा

भारतात लग्न हे एक अतिशय पवित्र नाते आहे. लग्नात आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत अतूट नात्यांत राहणं हे महत्त्वाचं असते. पण लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड मॅरेज, कोणीही आपला पार्टनर इतर कोणाशीही शेअर करू शकत नाही. लग्न केल्यानंतर आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहणे ही गोष्टी महत्त्वाची असते.
पण आज कालच्या काळात नात्यांमध्ये फसवणूक होण्याची समस्या खूपच वाढली आहे. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होते. तुमच्या पतीचे विवाहबाह्य संबंध तर चालत नाहीत ना हे तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर या लक्षणांवरून ओळखा. (फोटो सौजन्य :- Istock)

स्वतःकडे जास्त लक्ष देणे

स्वतःकडे जास्त लक्ष देणे

जेव्हा एखादा माणूस प्रेमात असतो किंवा एखाद्यासोबतच्या नात्याच्या सुरुवातीला तो स्वतःकडे खूप लक्ष देतो. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो. जर तुमचा नवरा देखील असे करत असेल तर हे लक्षण असू शकते की कोणीतरी त्याच्या आयुष्यात प्रवेश केला आहे. पण या गोष्टीचा पूर्तात करा आणि मगच पतीला विचारा

तुमची तुलना इतरांशी करणे

तुमची तुलना इतरांशी करणे

जर तुमचा नवरा तुमची तुलना इतर कोणत्याही महिलेशी करत असेल तर समजा की त्याला आता तुमच्यात कमतरता दिसू लागल्या आहेत. अनेक वेळा असे घडते कारण तुमचा नवरा तुमच्यामध्ये दुसऱ्या स्त्रीचा चांगुलपणा शोधत असतो. अशावेळी तुमच्यातील त्यांचा रस कमी झाला आहे ही गोष्टी स्पष्ट होते.

हेही वाचा :  लग्नानंतर वधूने संबंध ठेवण्यास दिला नकार, जबरदस्तीने स्पर्श केल्यानंतर नवऱ्याला बसला धक्का

(वाचा :- सलमानच्या या अभिनेत्रीने सांगलीच्या राजमहालातून पळून केले एका सामान्य माणसाशी लग्न) ​

फोनवर चिकटून राहणे

फोनवर चिकटून राहणे

जर तुमचा पती फोनवर बराच वेळ चिकटून असेल. त्यांचा फोन नेहमी त्यांच्याजवळ ठेवत असतील, मग समजून घ्या की कुठेतरी काहीतरी गडबड आहे. त्याच्या मनामध्ये तुम्ही त्यांचा फोन चेक कराल ही भीती असते.

(वाचा :- लग्नाआधी म्हणाली तुझे आई बाई माझ्यासाठी देवच, लग्ननंतर पत्नीने सरड्यासारखे रंग बदलले)​

बॉडी लँग्वेजमध्ये बदल

बॉडी लँग्वेजमध्ये बदल

जर तुमच्या पतीचे हावभाव बदलत असतील तर ते दुसऱ्या महिलेमुळे असू शकते. अशा स्थितीत लोक ऑफिसमध्ये जास्त काम असल्याची सबब पुढे करतात. बाहेर जास्त वेळ घालवायला सुरुवात करतात. अशावेळी ते तुमच्यासोबत वेळ घालवणे टाळतात, मग समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.

जवळीक नसणे

जवळीक नसणे

वैवाहिक नात्यात शारीरिक जवळीक सर्वात महत्वाची असते. तुमच्या नात्यात ते बिघडत असेल तर काळजी घ्या. जर तुमच्या पतीला तुमचा स्पर्श आवडत नसेल, किंवा तुमच्याबद्दल भावना नसतील तर ते तुमच्यासाठी एक मोठे लक्षण असू शकते. अनेकवेळा या गोष्टी बाहेर सापडल्या की बायकोसोबत या गोष्टी कमी होतात. जर तुमच्या बाबतीतही ही गोष्ट होत असेल तर सावध होणे गरजेच आहे.

हेही वाचा :  ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …