Tag Archives: महाराष्ट्र न्युज

कर्मचाऱ्याला कामावरुन काढणे कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

Company fire Employee: अनेक कंपन्यांच्या एचआर पॉलिसीमध्ये किचकट नियम असतात. जे कर्मचाऱ्यांच्या कधीच लक्षात येत नाहीत. पण भविष्यात याच नियमांमुळे कर्मचारी अडचणीत येतात. खासगी नोकरी असो की सरकारी नोकरी, पगारासोबतच कर्मचाऱ्याला इतर काही सुविधाही दिल्या जातात. हक्काच्या सुविधेचा फायदा न देताच कर्मचाऱ्यावर कारवाई करणे कंपनीला महागात पडले आहे. काय आहे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एखाद्या व्यक्तीला गरजेच्या वेळी रजा …

Read More »

‘इंस्टाग्राममुळे तरुणांमध्ये वाढतेय डिप्रेशन’ अनेक राज्यांची एकत्र येत META विरोधात याचिका

Petition agianst META:  सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली …

Read More »

तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मी मैदानात असेन- पंकजा मुंडें

Pankaja Munde Bhagwan Gad Speech: कारखान्यावर रेड झाली तेव्हा 2 दिवसात 11 कोटी रुपयांचे चेक तुम्ही गोळा केले. तुम्ही उन्हात बसलात म्हणून स्टेजवरचे आम्ही उन्हात आहोत. ज्याला पदे दिलीत ते दूर जाऊ शकतील पण ही जनता माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. दसरा मेळाव्यानिमित्त भाषणावेळी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे यांचे कार्यक्रमस्थळी जंगी स्वागत करण्यात आले. …

Read More »

पंथ-संप्रदायातून निर्माण झालेल्या कट्टरता….मोहन भागवतांनी व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

RSS Chief Mohan Bhagvat Nagpur Speech: पंथ-संप्रदायातून निर्माण झालेल्या कट्टरता, अहंता आणि धर्मांधतेला आज जगाला तोंड द्यावे लागत असल्याचे सरसंघचालक मोहन भागवक म्हणाले. नागपुरात विजयादशमीनिमित्त त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना विविध विषयांवर भाष्य केले. स्वार्थ आणि लालसेतून उद्भवलेल्या युक्रेन किंवा गाझा पट्टी येथील युद्ध वा तदृश तंट्यांची सोडवणूक दृष्टीपथात दिसत नाही. निसर्गाशी विसंगत जीवनशैली, स्वैराचार आणि भोगवादातून नवे …

Read More »

32 लाख पगाराला नाही म्हणाली, गुगलकडून 56 लाखांचे पॅकेज ऑफर; आराध्या त्रिपाठी आहे तरी कोण?

Success Story: छोट्याशा गावातून येऊन घरातून फारसे पाठबळ नसताना यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या व्यक्ती पुढच्या पिढीसाठी प्रेरणा बनतात. यूपीमधील एका छोट्या गावातून आलेल्या मुलीने असाच पराक्रम केला आहे. त्यामुळे आज तिच्या कुटुंबाला, तिच्या गावाला आणि संपूर्ण देशाला तिचा अभिमान आहे. उत्तर प्रदेशातील मगर भागातील गोठवा गावातील रहिवासी असलेली आराध्या त्रिपाठी तरुणांसाठी उत्तम उदाहरण बनली आहे. तिने 32 लाख रुपयांचे पॅकेज असलेली …

Read More »

Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून? जगातील अनेक देशात यावर बंदी

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली:  गडचिरोली जिल्ह्यातील महागावच्या कुंभारे कुटुंबातील पाच जणांना संपविण्यासाठी प्रतिबंधित थॅलियम धातूचा सून  आणि मामी ने वापर केल्याचा खुलासा झाला आहे. या धातुमिश्रित विषाच्या वापरावर जगातील अनेक देशात बंदी आहे. या आरोपींना हे विष कुठे मिळाले? त्याचा प्रयोग त्यांनी कसा केला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे, दुसऱ्या दिवशी 27 ला पत्नी विजया यांचा …

Read More »

20 दिवसात 5 मर्डर, मामी-भाचेसुनेने का आखला परिवाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर

Gadchiroli Murder Case: गडचिरोली सध्या हत्याकांडामुळे चर्चेत आले आहे. जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात 20 दिवसांत दोन महिलांनी आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. ही हत्या शांत डोक्याने आणि कोणालाही हत्येचा संशय येणार नाही, अशा पद्धतीने करण्यात आल्या. या हत्या नेमक्या कशा होत आहेत? याचा सुगावा लागत नव्हता. दरम्यान पोलिसांनी आपल्या शोध मोहिमेचा वेग लावल्यानंतर घरातीलच 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. …

Read More »

जन्मदात्या बापानेच वारंवार..16 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबियांना धक्का

Father Raped 16 year old Daughter: मुलीचं 16 वर्षाचं वय म्हणजे बालपण संपून आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्याचं, माणसं ओळखण्याचं.. या वयात लेकीला आपल्या बापाचा खांदा आणि अनुभव खूप आधार देत असतो. पण एका घटनेत निष्पाप मुलीच्या बापाचा खांदा मगरमिठी कधी बनला हे तिलाच कळालं नाही. नराधम बापाने आपल्या पोटच्या लेकीला वासनेचे शिकार बनवले. धक्कादायक म्हणजे ती गर्भवती राहिल्यानंतर घरच्यांना …

Read More »

रोजचा पगार 1.3 लाख रुपये, इशा अंबानीच्या कंपनीचा पहिला कर्मचारी आहे तरी कोण?

Isha Ambani Reliance Brand Limited: आपल्या ओळखीत अनेकांचा महिन्याचा पगार 20, 30, 50 ते 1, 2 लाखांपर्यंत असू शकतो. पण एका दिवसाचा पगार 1 लाख 30 असलेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकले आहे का? हो. मुकेश अंबानी यांचे जवळचे मित्र आणि ईशा अंबानीच्या कंपनीच्या पहिल्या कर्मचाऱ्याला इतका गलेल्लठ्ठ पगार दिला जातो. ईशा अंबानीच्या कंपनीत नोकरी करणारा पहिला कर्मचारी कोण आहे? तो काय …

Read More »

इस्रायलच्या युद्धाचा परिणाम, ऐन दिवाळीत सोनं करणार नवा रेकॉर्ड?

Gold Prices: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. तसेच याचा परिणाम जगभरात पाहायला मिळतोय. यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न सुरु आहे. इस्रायल युद्धाचा सोन्याच्या किंमतीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळतंय.  युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे भारतात दसरा, दिवाळी तोंडावर आली असताना सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ …

Read More »

Bank Job: एक्झिम बँकेत विविध पदांची भरती, 63 हजारपर्यंत मिळेल पगार

Exim Bank: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. एक्सीम बँक अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एक्झिम बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनीच्या 45 जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत बॅंकींग ऑपरेशनमध्ये 35 जागा, डिजीटल टेक्नोलॉजीच्या 7 जागा, राजसभाच्या …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का दिला जातो? 4% DA मिळाला तर किती वाढेल त्यांचा पगार?

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात (Dearness Allowance) होणारी कॅबिनेट बैठक अत्यंत महत्वाची आहे. कारण सकारात्मक निर्णय झाल्यास त्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होऊ शकते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकार त्यांच्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. पण हा महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढेल? तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई …

Read More »

ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे फिरला? धक्कादायक प्रवास मार्ग आला समोर

Drug Smuggler Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटील  याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती. ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे कुठे फिरला? याची ठिकाणे समोर आली आहेत. त्याबद्दल सविस्तर …

Read More »

TCS कडून फ्रेशर्सना नोकरीची संधी, 40 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती

TCS Recruitment: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसमध्ये काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे. टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्त करण्याची तयारी करत असल्याची माहिती  TCS सीओओ, एन गणपति सुब्रमण्यम यांनी दिली.  आयटी क्षेत्रातील इतर आघाडीच्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत काळजी घेत आहेत. …

Read More »

Maharashtra Politics: शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कधी? यावेळची सर्वात मोठी अपडेट समोर

Maharashtra Politics: शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी 31 ॲाक्टोबरला होणार होती. दरम्यान निवडणूक रोखे (इलेक्ट्रोल बॉंड)  संदर्भात सुनावणी असल्यानं पक्ष चिन्हाची सुनावणी पुढे ढकलल्याचे वृत्त समोर आले आहे.  निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिले होते. याविरोधात ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर काय …

Read More »

देशात धावणार पहिली रिजनल रॅपिड ट्रेन, यात काय आहे खास? जाणून घ्या

RapidX Launch: आता रेल्वे ट्रॅकवरही तुम्हाला वेगवान प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी ‘दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर’ चे उद्घाटन  करणार आहेत.  हा कॉरिडॉर 17 किलोमीट लांब आहे.या गाड्या मेट्रो ट्रेनसारख्याच असतील, पण त्यांच्या डब्यांमध्ये सामान वाहक आणि ‘मिनी स्क्रीन’ सारख्या अनेक सुविधा असतील, अशी माहिती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (NCRTC) अधिकाऱ्यांनी दिली. NCRTC ला दिल्ली …

Read More »

समृद्धी महामार्गावर अवघ्या 9 महिन्यात 1 हजार 282 दुर्घटना, ‘इतक्या’ जणांनी गमावले प्राण

Samriddhi Highway Accidents:15 ऑक्टोबरला झालेल्या भीषण अपघातानंतर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान समृद्धी महामार्गाबद्दलची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्ग खुला झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1282 दुर्घटना झाल्या आहेत. ज्यामध्ये 67 वाहन अपघाताच्या घटना आहेत. यामध्ये एकूण 135 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  यातील 37 जणांचा …

Read More »

इस्रायल-हमास युद्धादरम्यान लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक तैनात! कारण काय? जाणून घ्या

Israel Palestine War: इस्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या सैन्याकडून गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहेत. तसेच इस्रायलकडून आता जमिनीवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहकडून इस्रायलवरही हल्ले होत आहेत. दरम्यान भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर …

Read More »

आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! हवेत उडणारी बाईक पाहिलात का? चालवाल तेव्हा सर्वजण तोंडात बोटे टाकतील

Flying Bike: मुंबई-पुण्यासह सर्वच शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गाड्या यामुळे ही समस्या काही लवकर सुटेल असे वाटत नाही. पण आता तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज नाही. कारण बाजारात फ्लाइंग बाइक आली आहे. या बाईकमुळे ऑटो क्षेत्र पूर्णपणे बदलून जाणार आहे. सध्या कुठे आहे ही बाईक? काय आहेत याचे फायदे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. …

Read More »

राज्यातील शाळांचे खासगीकरण होणार का? प्रश्नावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय म्हणाले? जाणून घ्या

Schools Privatized:  राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ‘दत्तक शाळा’ यनावाखाली सरकारी शाळांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचा आरोप राज्य सरकारवर करण्यात येणार आहे. यावर आता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. काय म्हणाले शालेय शिक्षणमंत्री सविस्तर जाणून घेऊया.  राजकारणापासून सगळं सुटलं होत फक्त शिक्षण विभाग राहिला होता …

Read More »