लग्न करणं खरच महत्त्वाचं आहे का ? श्री श्री रविशंकर भन्नाट उत्तर ऐकून अवाक व्हाल

लग्न करणे आवश्यक आहे का? हा प्रश्न सर्वांच्या मनात येऊन जातो. सध्याच्या ९० च्या दशकातील लोकांसाठी हा खूप आव्हानात्मक काळ आहे. कारण आजकाल एकतर ते स्वतः लग्न करत आहेत किंवा लग्नाच्या भितीने लांब पळत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की इतके लग्न का होत आहेत? आजकाल घटस्फोट, फसवणूक, जोडीदाराची हत्या यासारख्या गोष्टी खूपच सामान्य आहेत. एक चांगला जोडीदार मिळणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. यासाठी अध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. जर तुम्हीही लग्न करण्याबाबत संभ्रमात असाल की नाही, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. (फोटो क्रेडिट- @srisriravishankar Instagram, istock)

लग्न म्हणजे काय?​

लग्न म्हणजे काय?​

विवाह ही एक सामाजिक व्यवस्था आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती आयुष्यभर एकत्र राहण्याचा आणि कुटुंब सुरू करण्याचा निर्णय घेतात.कायदे, नियम, रीतिरिवाज, समजुती आणि पद्धतींने एकमेकांना स्विकारतात.

हेही वाचा :  'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

लग्नाचा उद्देश काय आहे?

लग्नाचा उद्देश काय आहे?

वैवाहिक जीवनात दोन व्यक्ती एकमेकांच्या बंधनात अडकतात. प्रत्येक सुख-दु:खात सोबत उभे राहतील या वचनाने. एकमेकांच्या उणीवा बाजूला ठेवून एकमेकांसोबत आयुष्य जगतात. तर हिंदू धर्मात विवाहाचा संबंध केवळ एका जन्माचा नाही तर सात जन्मांचा मानला जातो. लग्नात साता जन्मांच्या हाणाभाका घेतल्या जातात.

लग्न ही महत्त्वाची गोष्ट नाही

लग्न ही महत्त्वाची गोष्ट नाही

श्री श्री रविशंकर म्हणतात की लग्न करून कुटुंब सुरू करण्यापेक्षा आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एखाद्याशी लग्न करून आनंदी होऊ शकता, तर नक्कीच लग्न करा. पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अविवाहित जास्त आनंदी राहू शकता, तर तुम्ही लग्नाशिवाय आयुष्य जगू शकता.

(वाचा :- 7 वचने सोडा या 7 अतरंगी गोष्टीमुळे लोकांना मिळतो प्रेमात धोका, या देशाने केलेल्या सर्वेमधून चक्रावणारी माहिती समोर) ​

लग्न करणे बंधनकारक आहे का?

लग्न करणे बंधनकारक आहे का?

हा प्रश्न जेव्हा श्री श्री रविशंकर यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की तुम्ही लग्न करणे आवश्यक नाही. लग्न करायचं किंवा न करायचं हा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.

हेही वाचा :  Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ

(वाचा :- या देशातील मुलीं म्हणतात लग्न नकोच, कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल) ​

भारतात लग्न न करणाऱ्यांची संख्या वाढत आहे​

भारतात लग्न न करणाऱ्यांची संख्या वाढत आहे​

आजच्या तरुणांचा लग्नावर विश्वास नाही . विशेषतः असे लोक जे जास्त शिकलेले आहेत. बिघडत चाललेली नातेसंबंध, महागाई तर कधी आराम गमावण्याची भीती या आजूबाजूच्या उदाहरणांमुळे हे मुख्यत्वे आहे.आजच्या काळात म्हातारपणी एकटे राहण्याच्या चिंतेने लोक आजच्या स्वातंत्र्याशी अजिबात तडजोड करू इच्छित नाहीत.

(वाचा :- प्रत्येक यशस्वी स्त्री च्या मागे एक समजूदार पुरुष असतो, सुधा मूर्तींनी सांगितले नात्याच्या यशाचं गमक) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …