राजकारण

नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सोप्पा; मेट्रो-3बाबत समोर आली मोठी अपडेट

Mumbai Metro 3: मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट विशेष भेट मिळणार आहे. मेट्रो 3 पहिल्या टप्प्यात वर्षाच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 2024 मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (MMRC) संचालक अधिकारी अश्वीनी भिडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली आहे. आरे ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा एप्रिल …

Read More »

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Price on 30 December 2023 : गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर दीर्घकाळापासून कायम आहेत. आता पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्‍यासाठी पेट्रोलियम आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. जर …

Read More »

Maharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

Supriya Sule in baramati : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे बारामतीमध्ये तळ ठोकून राहणार आहेत. त्यांनी स्वत:च दौंड येथील सभेमध्ये याबाबत माहिती दिली. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्याचबरोबर ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? …

Read More »

रामायणाशी संबंधित अंकाई किल्ल्याजवळ सापडलं भुयार; या किल्ल्यावर कसं जाल?

Ankai Hill forts:  नाशिक जिल्ह्यात असलेल्या अंकाई किल्ल्याजवळ मोठं भुयार आढळून आलं आहे. शेतात नांगरणी करताना जमिनीला मोठं भगदाड पडले. त्यानंतर खोलवर पाहाणी करताच जमिनीच्या आत भुयार असल्याचे आढळले. किल्ल्याजवळच भुयार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंबंधी पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली आहे.  अनकाई किल्ला राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित घोष‌ित केला आहे. (Nashik Ankai Fort) येवला शहरापासून जवळ असलेल्या ऐतिहासिक …

Read More »

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

गणेश कवडे, झी 24 तास, मुंबई: राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे.  राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्या परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्या ही स्थगिती असणार आहे. यासोबतच इतर तालुक्यांतील एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. पुढील …

Read More »

ठाणे रेल्वे स्टेशनवरील भार हलका होणार; मध्य रेल्वेवर उभारण्यात येणार नवे स्थानक

Extended Thane Railway Station: मुंबईची लाइफलाइन म्हणजे लोकल. दररोज लाखो प्रवासी  प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारण्यात येणार आहे. ठाणे ते मुलुंड या दरम्यान हे स्थानक उभारण्यात आहे. या बाबतच्या कामाला गती मिळाली असून जर काम लववर पूर्ण झाले तर 2025 मध्ये मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक कार्यरत होण्याची शक्यता आहे.  …

Read More »

पुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : बेकायदेशीर स्थलांतरावर आधारित नुकताच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट डंकी फार चर्चेत आहे. दरम्यान, या चित्रपटासारखेच एक प्रकरण महाराष्ट्रातील पुण्यात समोर आले आहे. पुणे शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 604 पासपोर्ट काढल्याचे तपासात उघडकीस आलं आहे. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर, वानवडी, …

Read More »

‘…तर प्रभू श्रीराम पुन्हा वनवासात जातील’; संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका, म्हणाले ‘हा काय 15 ऑगस्टचा…’

संपूर्ण देशभरात सध्या अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची चर्चा सुरु आहे. एकीकडे अयोध्योत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुकता असताना दुसरीकडे कोणते दिग्गज उपस्थित राहणार याची चर्चा रंगली आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक नेत्यांना आमंत्रणच मिळालं नसल्यानेही राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन नाराजी जाहीर केली आहे. संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे.  …

Read More »

‘जिंकलेल्या जागेवर बोलायचं नाही’, संजय राऊतांनी काँग्रेसला स्पष्ट सांगितलं, 23 जागा लढण्यावर ठाम

लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपावरुन महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे. याचं कारण ठाकरे गटाने आपण 23 जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी आपण 23 जागांवर ठाम असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावत दिल्लीत चर्चा सुरु असून, येथील गल्लीतील लोक बोलल्यास कोण ऐकणार? असं म्हटलं आहे. तसंच …

Read More »

HDFC चा लोन रिकव्हरी एजंट नातेवाईकाच्या कर्जासाठी मला त्रास देतोय; बँकेने काय उत्तर दिलं पाहा, ‘तुम्हाला…’

नातेवाईकाने घेतलेल्या कर्जासाठी बँकेचे लोन रिकव्हरी एजंट मला त्रास देत असल्याची तक्रार मुंबईतील एका व्यक्तीने केली आहे. एक्सच्या माध्यमातून त्यांनी आपलं गाऱ्हाण मांडलं आहे. यश मेहता यांनी आपला नातेवाईक एचडीएफसी बँकेचे हफ्ते भरण्यास असमर्थ ठरल्याने आपल्याला धमकी देणारे फोन केले जात असल्याचा आरोप केला आहे. बँकेची एंजट जिने आपली ओळख नेहा अशी सांगितली आहे, ती फक्त आपल्याला त्रासच देत नसून …

Read More »

‘भाषणाला माणसं कुठून आणली? राजघराण्याचा अपमान…’, फडणवीसांचं राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

Devendra Fadanvis On Rahul Gandhi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता देशभरातील वातावरण तापू लागलंय. अशातच काँग्रेसच्या (Congress Rally) स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी काँग्रेसच नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना जोरदार हल्लाबोल केलाय. देशात सध्या विचारधारेची लढाई चालू असल्याचा पुनोच्चार राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी राज घराण्यांवर देखील हल्लाबोल केला. त्यावर आता देवेंद्र …

Read More »

भाजपने देशाला दिलं तरी काय? ते आपल्याला गुलामगिरीच्या दिशेने नेत आहेत: राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi: काँग्रेसच्या स्थापनादिनी नागपुरात महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महासभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशात आज विचार आणि सत्ता यांच्यात लढाई आहे. देशात आज दोन विचारसरणींचा लढा चालू आहे, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, …

Read More »

‘अयोध्येतील कार्यक्रम भाजपाचा, श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप…’; राऊतांची कठोर शब्दांत टीका

Ayodhya Ram Mandir Sanjay Raut Slams BJP: अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामवरुन राज्याबरोबरच केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे गटामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यावरुन वाद निर्माण झालेला असतानाच आज उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाने थेट प्रभू रामाला किडनॅप केल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच अयोध्येतील हा …

Read More »

‘वरात कशी काढायची हे…’; भाजपच्या मंत्र्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे बेमुदत आंदोलन

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातल्या कलाकार मानधन समितीमध्ये बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्याने मंत्र्यांविरोधातच आंदोलन सुरु केलं आहे. भाजप पदाधिकाऱ्याने भाजपाच्याच पालकमंत्र्यांवर आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे सांगलीतल्या या आंदोलनाची चर्चा सुरु झाली आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या बोगस नियुक्त्या केल्याचा आरोप करत भाजपा अनुसूचित जाती जमातीकडून …

Read More »

पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या 16 शाळा कायमच्या बंद! वाचा शाळांच्या नावांची यादी

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत शाळा, बोगस शाळा सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यातील अनधिकृत शाळांवर कारवाईचा बडगा उगारून त्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. शाळांकडे ना हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे नसल्यास अशा शाळांवर आरटीई 2009 च्या अनुषंगिक शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करुन त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुणे …

Read More »

पार्ले-जीच्या पॅकेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो; Parle-G गर्लचा फोटो का बदलला?

Parle G Biscuit Post: पार्ले-जी हे बिस्किट भारतात खूपच लोकप्रिय आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच चहासोबत पारले-जी बिस्किट खाण्यास आवडते. पार्ले-जी बिस्कीटाची आणखी एक खासियत म्हणजे बिस्किटच्या कव्हरवर असलेल्या चिमुरड्या मुलीचा फोटो. पण आता पार्लेजीच्या कव्हरवर मात्र एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो छापण्यात आला आहे.  सोशल मीडियावर तशी एक पोस्ट सध्या व्हायरल होतंच. पार्लेजीने हा बदल नेमका का केलाय? …

Read More »

‘ज्या ठिकाणी पूजा-अर्चा होते तिथे मी सहसा जात नाही, प्रत्येकाची…’; अयोध्येबद्दल पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On Ayodhya Invitation: अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र या आमंत्रणावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच तू-तू मैं-मैं रंगली आहे. अशातच आता या सोहळ्याच्या आमंत्रणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद …

Read More »

तारीख ठरली! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात खुला होणार; इतका असेल टोल?

Mumbai Trans Harbour Link: बहूप्रतीक्षेत आणि बहूचर्चित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड नववर्षात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 21.08 किलोमीटर लांबीचा न्हावा-शेवा सागरी सेतूचे 12 जानेवारी रोजी लोकार्पण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.  शिवडी- न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंकचे काम 99 …

Read More »

बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? शरद पवार भेटीनंतर स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘एकनाथ शिंदेंनी मला…’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची त्यांच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटं ही चर्चा सुरु होती. बच्चू कडू महायुतीत नाराज असून, लवकरच बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच या भेटीमुळे चर्चेला जोर मिळाला आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी भेटीनंतर ‘झी 24 …

Read More »

‘कुणालाच सोडू नका’; पुण्यात पोलिसांसमोर भररस्त्यात कोयत्याने हाणामारी

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत अद्यापही कमी होताना दिसत नाहीये. आता तर पोलिसांसमोरच कोयता गॅंग सर्रासपणे भररस्त्यात कोयत्याने मारामारी करत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे समोर आलं आहे. वारंवार कारवाई करुन देखील पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असल्याचे दिसत आहे. एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करत असताना …

Read More »