“प्रेमाने जखम दिली तर…” प्रश्नावर उर्मिला कोठारेचे भन्नाट उत्तर

प्रेमात सर्व काही माफ असतं. प्रेमामध्ये अनेक गोष्टी होतात. आज तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करताय ती व्यक्ती तुमच्यावर कायम प्रेम करेल असे सांगता येत नाही. पण असे असताना देखील काही लोक प्रेम या भावनेत इतके वाहून जातात की ते स्वत:ला विसरुन जातात. पण या गोष्टी योग्य नाहीत . प्रेमात समोरच्या व्यक्तीला महत्त्व देणे हा गोष्ट खरी आहे पण असे करताना तुम्ही स्वत:ला विसरून जाऊ नका.
काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि अदिनाथ कोठारे यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या जोर धरू लागल्या होत्या.‘परफेक्ट कपल’असलेल्या या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरु होत्या. नुकतेच एक उर्मिलाने प्रेमात धोका मिळाल्यानंतर काय करशील? याबद्दल भाष्य केले. त्यावर उर्मिलाने भन्नाट उत्तर दिले आहे. (फोटो सौजन्य :-

नक्की काय होता प्रश्न

नक्की काय होता प्रश्न

उर्मिला कोठारे हिने नुकतंच प्लॅनेट मराठीवरील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिला तिच्या खासगी आयुष्याबरोबर चित्रपटाबद्दलचे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने मनमोकळेपणाने उत्तर दिली. यावेळी उर्मिलाला ‘प्रेम म्हणजे काय?’असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास. त्यानंतर तिला विचारण्यात आले की पहिल्या प्रेमाने दु:ख दिलं तर काय करणार त्यावर स्मितहास्य देत “तर मग काय, दुसरं प्रेम शोधायचं” असे उत्तर दिलं.

हेही वाचा :  श्रीलंकेत परिस्थिती बिकट, देश सोडून भारतात येऊ लागले लोकं

(वाचा :- नवऱ्याचा घाणेरडा स्वभाव बदलायचाय? मग सुधा मूर्तींनी सांगितलेला हा गुरूमंत्र वाचाच) ​

‘प्रेम म्हणजे काय?’

आनंद स्वत:मध्ये शोधा

आनंद स्वत:मध्ये शोधा

बहुतेक अनेक जण इतरामध्ये आनंद शोधतात. पण तुम्ही स्वत:मध्ये आनंद शोधा यामुळे तुम्हाला कमी दु:ख होईल. जेव्हा तुम्ही इतरांकडून जास्त अपेक्ष करता तेव्हा तुम्हाला जास्त दु:ख होते. त्यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीकडे जास्त भर द्या.

(वाचा :- गुडबाय कौशिकंद… नीना गुप्तांची खास मित्रासाठी शेवटची पोस्ट, घट्ट मैत्रीतून या गोष्टी शिकायलाच हव्या)​

प्रेमात हरवून जाऊ नका​

प्रेमात हरवून जाऊ नका​

प्रेमात हरवून जाऊ नका तुम्ही कोण आहात या गोष्टीचा विचार करा. तुमचं समोच्या व्यक्तीवर प्रेम आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या व्यक्तीमध्ये तुमचा वेगळेपणा गमावून बसू नका.

(वाचा :- माझी कहाणी : सासूने हद्दच केली हनिमूनलाही आली एकत्र, काय करावं या बाईचं) ​

तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा

तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा

ब्रेकअप झाल्यावर अनेक जण नैराश्यामध्ये जातात. पण तसे न करता तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा यामुळे तुम्हा आनंद ही मिळेल. या वेळ देखील जाणार आहे त्यामुळे दु:खी राहू नका.

हेही वाचा :  वहिणी अनिशाच्या डोहाळे जेवणाला अगदी नवाबी थाटात गेली करीना, पण भरजरी साडीतील आईसमोर पडली फिकी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या …

महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या सह्याद्रीच्या जन्माची गोष्ट

सह्याद्री आणि छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे महाराष्ट्रा लाभलेला शौर्याचा वारसा आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण आणि …