महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात जम्बो भरती जाहीर

Maha Food Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध पदांसासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. Maha Food Bharti 2023 

एकूण रिक्त जागा : 345

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पुरवठा निरीक्षक, गट-क 324
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य) (मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक)
2) उच्चस्तर लिपिक, गट-क 21
शैक्षणिक पात्रता : पदवीधर (मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक)
भत्ते.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]इतका पगार मिळेल :
पुरवठा निरीक्षक, गट-क – रु. 29200/- ते 92300/-
उच्चस्तर लिपिक, गट-क – रु 25500/- 81100/-
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय

हेही वाचा :  IRCTC अंतर्गत 70 जागांसाठी भरती ; B.sc उत्तीर्णांना उत्तम संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : mahafood.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …