Mansi Naik ने सांगितले घटस्फोटामागील खरं कारण, या गोष्टींचा वापर करुन वाचवा तुमचे लग्न

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री Manasi Naik सतत चर्चेत येत असते. तिने काही महिन्यांपूर्वीच पती Pardeep Kharera या पासून विभक्त होणार असल्याचे सांगितले. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आता मानसी नाईक हिने तिच्या लग्न घटस्फोटामागील खरं कारण सर्वांसमोर सांगितले आहे. ती नक्की कोणत्या कारणाने ह्या निर्णयापर्यांत पोहचली याचे मुख्य कारण तिने सांगितले आहे. मानसीचच्या घटस्फोटाचे कारण वाचून तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराला. कोणतंही नातं तोडणं खूपच सोप असतं पण एखादे नाते जपण हे खूपच कठीण असते. मानसीच्या लव्हस्टोरीमधून आपण देखील बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. (फोटो सैजन्य: @pardeepkharera1, @manasinaik0302)

काय म्हणाली मानसी

काय म्हणाली मानसी

अभिनेता मानसी नाईक एका मुलाखत घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडत सांगितले की मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. तर एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मानसीला तुझा लग्नावरचा विश्वास उडालाय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, माझा लग्नावरचा विश्वास अजिबात उडालेला नाही. कारण लग्न हे फारच खास असते.
भारतीय संस्कृतीतील गोष्टींना खूप महत्त्व आहे.

हेही वाचा :  अनलिमिटेड फन, मनोरंजन आणि खेळ; भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाचा नवा शो! | bharti singh haarsh limbachiyaa farha khan new comedy show the khatra khatra is coming soon

आमच्यात नेमकं काय चुकलं

आमच्यात नेमकं काय चुकलं

मानसीने सांगितले की आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं आता कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगात घडलं. आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. आता मला फक्त माझ्या करिअरवर लक्ष द्यायाचे आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने तिच्या नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. आज तिच्या हिंदीतील नवीन बेव फिल्मचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सर्ववरुन मानसीने तिच्या करिअरवर फोकस केले आहे हे दिसून येते.

(वाचा :- हनिमुनच्या दिवशी विसरुनही करु नका या सामान्य चुका, आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप)

एक नवीन सुरुवात – सिफर

नात्यातून बाहेर पडा

नात्यातून बाहेर पडा

तुम्ही नात्यात आनंदी नसाल किंवा त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात असल्याने किंवा नसल्याने काहीच फरक पडत नसेल तर अशा नात्यातून तुम्ही बाहेर पडणे योग्य आहे.

(वाचा :- ऋजुता दिवेकरने दिल्या रिलेशनशिप टिप्स म्हणाल्या अशा डाएटपेक्षा खाण्याबद्दल बोलणाऱ्या जोडीदाराला शोधा)

हेही वाचा :  Pregnancy Tips: प्रेग्नन्सीमध्ये भात खावा की खाऊ नये? सफेद की ब्राऊन कोणता भात ठरतो फायदेशीर

तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा

तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा

आयुष्यात जर काही तुमच्या मनासारखे घडत नसेल तर तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. यामुळे तुम्हाला विचार करण्यास वेळ मिळेल. हा वेळ तु्म्ही तुमच्या नात्यासाठी देऊ शकता.

(वाचा :- माझी कहाणी : मला फार एकटं वाटतं, मी ५० वर्षींची आहे पण अजून लग्न झालं नाही मी काय करु)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …