राजकारण

नागपूर विद्यापीठातील खंडणी प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी; निलम गोऱ्हे यांची मागणी

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : नागपूर विद्यापीठातील खंडणी प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे(Nilam Gorhe) यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांना पत्र लिहून प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण …

Read More »

आठ दिवसात दहा खून; पुण्यात खळबळ

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे(Pune) शहरात हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.  गेल्या दहा दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात आठ जणांचे खून झाले आहेत. पूर्ववैमनस्य प्रेमप्रकरणासह इतर कारणांतून या हत्या झाल्या आहेत. किरकोळ कारणावरून थेट टोकाचे पाऊल उचलण्यात येत असून, यातील बहुतांश घटना या पूर्ववैमनस्यातून घडत आहेत(Criem News). मागील आठवडयात  12 नोव्हेंबर रोजी येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात दोघांवर कोयत्याने वार करून त्यांना …

Read More »

Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? – राऊत

Sanjay Raut On Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देताना शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra  Political News) महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चार वेळा अपमान …

Read More »

Kartiki Ekadashi 2022 – आळंदी मध्ये भक्तीचा महापूर, कार्तिकी सोहळा उत्साहात..!

Kartiki Ekadashi 2022 – कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) साठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. याच भावनेन आज आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळ अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे.    कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्यातील आळंदीच्या इंद्रायणी नदी मध्ये, सुरक्षा आणि बचाव कार्यासाठी, स्थानिक रेस्क्यू …

Read More »

‘त्या’ मुद्द्यावरून ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न; रोहित पवार यांचा आरोप

जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती :   सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi ) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केला आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यभर गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर …

Read More »

राज्यातील गोवर रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर; आतापर्यंत 9 संशयितांचा मृत्यू

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणावर गोवरच्या रुग्णांची (measles disease) सातत्याने वाढ होत आहे. राज्यभरात साडेसहा हजार गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 503 रुग्णांना गोवरची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. मुंबई (Measles outbreak in Mumbai), भिवंडी आणि मालेगाव येथे मोठ्या प्रमाणत गोवरचे रुग्ण आढळून आले आहे. मुंबईत शुक्रवारी गोवरच्या संशयित रुग्णसंख्या 2 हजार 860 …

Read More »

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात इतक्या कोटींमध्ये मदत

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून गेल्या 4 महिन्यांमध्ये 1 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  या योजनेमधून 6 कोटी रुपये 40 लाख रुपयांची जवळपास 1200 हून अधिक रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाते. मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून या वैद्यकीय कक्षेची सुरुवात करण्यात आली आहे. चिवटे …

Read More »

एका अपहरणाचा उलगडा करताना 7 चिमुकल्यांच्या अपहरणाचा तपास लागला, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : एका आठ महिन्यांच्या मुलाच्या अपहरणाचा (Kidnapping) उलगडा करताना नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) हाती धक्कादायक माहिती लागली आहे. पोलिसांनी एकेक करुन तब्बल सात मुलांच्या अपहरण आणि विक्रीचं प्रकरण उघडकीस आणलं आहे. लहान मुलांचं अपहरण करुन लाखो रुपयांत विक्री करणारी आंतरराज्य टोळीच (Interstate Gang) नागपूरमध्ये सक्रिय असल्याचं या घटनांमधून उघडकीस आलं आहे.  10 आरोपींना अटक, समाजसेविकाचा …

Read More »

सावरकरांच्या नावाने महाराष्ट्रात गोंधळ, उद्धव ठाकरे महाआघाडीतून बाहेर पडणार?

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ (Excitement in Maharashtra politics) उडाली आहे. राज्यात काँग्रेससोबत युती असलेल्या उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray group) शिवसेना राहुल यांच्या वक्तव्यापासून दुखावली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते की आमचा पक्ष सावरकरांचा …

Read More »

‘लोकांच्या मनातल्या भीतीचं भाजपने द्वेषात रुपांतर केलं’, Rahul Gandhi यांचा हल्लाबोल

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) उद्या महाराष्ट्रातील (Maharashtra) शेवटचा दिवस आहे. आज शेगावमध्ये (Shegaon) या यात्रेतील शेवटचं भाषण त्यांनी केलं. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. सत्तर दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रा सुरु झाली, दररोज 25 किमी यात्रा पुढे जाते, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, आंध्रा आणि आता …

Read More »

Veer Savarkar : राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक तर काँग्रेसचे ‘माफीवीर’ फ्लेक्स

Rahul Gandhi on Savarkar : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या वीर सावरकरांबाबतच्या (Veer Savarkar) वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झालेत. तर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलीय. पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावलेत. ( Rahul Gandhi’s Veer Savarkar Statement …

Read More »

सावधान ! तुमच्या मुलांना कुत्र्यांपासून सांभाळा, चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला CCTV त कैद

Stray Dog Attack : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या लहान मुलावर भटक्या कुत्र्यानं जीवघेणा हल्ला चढवला, अमरावतीतील (Amaravati) थरकाप उडवणारं हे दृश्य सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालं आहे.  कृष्णा सागर मलिये असं या सात वर्षांच्या मुलाचं नाव आहे.  त्याला आडवं पाडून कुत्र्यानं पोटाला, पायाला आणि गळ्याला चावे घेतले. त्याच्या दुर्दैवानं आसपास कुणीही नसल्यानं कुत्र्याच्या तावडीतून त्याला सोडवता आलं नाही. या हल्ल्यात कृष्णा गंभीर …

Read More »

Political Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: देशाची मान राहुल गांधी (Rahul Gandhi on Swatantryaveer Savarkar) यांच्या वक्तव्याने खाली गेली आहे. सावरकरांबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi Bharat Jodo yatra) आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे आणि काँग्रेस (Congress Party) पार्टी त्याचा समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहीत असूनही ते जाणून बुजून तो इतिहास (History) दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, चुकीचं वक्तव्य …

Read More »

Maharashtra Politics: ‘अशा घटना घडू नये म्हणून…’; Sharddha Walker प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया

पराग ढोबाळे, झी मीडिया, नागपूर: 18 वर्षीय मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार (18 years old Young Girls) असला तरी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने चुकीचा (Chitra Wagh) निर्णय घेऊ नये, अशी विनंती भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. दिल्लीतील हत्याकांड (Delhi Shraddha Walker Murder Case) अंगावर काटा आणणार आहे. त्यामुळे त्या आरोपीला त्वरित फाशी झालीच पाहिजे. …

Read More »

Bharat Jodo Yatra : सरकारला ‘भारत जोडो यात्रा’ रोखावी वाटत असेल तर… Rahul Gandhi यांचं आव्हान

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा हा एक विचार आहे, प्रवास आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण, दुकानदार सर्वांच्या समस्या, वेदना, व्यथा लोक या पदयात्रेत मांडत आहेत. ही पदयात्रा देश जोडण्याच्या उदात्त हेतूने निघाली आहे. पदयात्रेतून प्रेमाचा संदेश दिला जात आहे, द्वेष पसरवला जात नाही, असं असतानाही जर सरकारला ही पदयात्रा रोखावी असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल रोखावी, असं राहुल …

Read More »

आंघोळीसाठी काढून ठेवलेलं गरम पाणी अंगावर सांडल्यानं दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

सागर गायकवाड, झी मीडिया: सध्या आजूबाजूला अनेक घटना या घडत असतात. खासकरून लहान मुलांच्या (Childrens) बाबतीत अनेक गोष्टी घडताना दिसत आहे. नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये (Bathroom) अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी (Hot Water) अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा (Girl) मृत्यू झालाय. नाशिकच्या गंगापूर नाका भागात घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र …

Read More »

‘तुमचा नोकर…’ सावरकरांचं हे पत्र देवेंद्र फडणवीसांनीही पाहावं म्हणत राहुल गांधींची टीका

कॉंग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेनिमित्त (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहेत. राहुल गांधी यांची विदर्भात पोहोचली आहे. बुधवारी भारत जोडो यात्रेला वाशीम जिल्ह्यातील जांभरुण परांडे येथून सुरुवात झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकारण तापलं आहे. यानंतर राहुल गांधी यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले. …

Read More »

Junk Food करतंय तुमच्या मुलांचे दात खराब? ‘ही’ बातमी वाचा

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: तुमची मुलं चॉकलेट् (Chocolates) खातात. चिप्स (Chips) खाण्यासाठी सतत हट्ट करतात?, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. लहान मुलांना जंक फूडनं भुरळ घातली आहे. तोंडाला चविष्ट वाटत असली तरी हे खाण्याचे पदार्थ दातांसाठी त्रासदायक ठरतं असल्याचं वास्तव समोर आलं आहे. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात दातांमध्ये कीड लागून होत असलेल्या त्रासांमुळे पालक लहान मुलांना उपचारासाठी आणत (Childrens …

Read More »

पुण्यात घडली धक्कादायक घटना! Macho Man बनण्याच्या नादात पाहा ‘त्या’ तिघांनी काय केलं…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे Three Youngsters are Arrested For Violence: हल्ली तरूणांमध्ये दादागिरी आणि मारामारी करण्याची वृत्ती (Violence in youth) बळकावताना दिसते आहे. पार्टी (Partying), मजा मस्ती, रिलेशनशिप्स यामध्ये कायमच लुब्ध झालेले तरूण तरूणींमध्ये हिंसक रूपही जन्म घेत आहे. मध्यतंरी अशीच एक घटना व्हायरल (Mumbai Viral News) झाली होती ज्यात एक तरूणींचा ग्रुप दारू पिऊन दुसऱ्या तरूणींना मारत होते. …

Read More »

शरीरातील अवयव स्वत:चाच दुरूस्त करणारा मासा कोणता? पुण्यात सुरू आहे मोठं संशोधन

सागर आव्हाड, झी मीडिया: माणसाच्या जीवनात शरीरातील अवयवांना इजा झाल्यास ते अवयव (Human Body) बदला येत नाही. माणूस कमजोर होत जातो. त्यात जर मेंदू (Brain) आणि हृदयात (Heart) काही इजा झाल्यास तर आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागते. अश्या वेळी आयुष्याबद्दल चिंता वाटत असते. पुढे माणूस जिवंत असणार की नाही अशी चिंता असते. पण एक मासा (Fish) असा आहे. ज्याच्या शरीरावर …

Read More »