माझी कहाणी : मला फार एकटं वाटतं, मी ५० वर्षींची आहे पण अजून लग्न झालं नाही मी काय करु?

प्रश्न: मी एक अविवाहित महिला आहे. मी 50 वर्षांचा आहे. मी करिअरमध्ये खूप बिझी होते त्यामुळे लग्न करण्याची कधीच गरज भसली नाही. पण आता माझे आई वडील या जगात नाहीत आता मला खूप एकटं एकटे वाटते. आता माझे आई-वडील या जगात नाहीत, मला असे वाटते की माझे कोणीच नाही. कारण माझे मित्र आणि नातेवाईक आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. प्रत्येक जण त्यांच्या आयुष्यात बिझी झाले आहेत. माझ्याकडे कोणी नाही ज्याला मी स्वतःचे म्हणू शकेन. मी खूप एकटं वाटतं मी काय करु मला कळत नाही आहे. (सर्व प्रतिमा सूचक आहेत, आम्ही वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या कथांमधील त्यांच्या ओळखीचे संरक्षण करतो) (फोटो सौजन्य :- istock)

तज्ज्ञांचे उत्तर

तज्ज्ञांचे उत्तर

या समस्येवर थेरपिस्ट आणि अनादर लाइट काउंसिलिंगच्या संस्थापक आंचल नारंग सांगतात की माणूस म्हणून सर्वांना प्रेम, काळजी, आपुलकी आणि आपुलकीची भावना हवी असते. दुर्दैवाने, एकाकीपणा हा एक आजार आहे. जर तुम्हाला याआधी कधीच लग्न करण्याची गरज भासली नसेल, तर आधी विचार करा की आता तुम्हाला एकटेपणाची भावना जाणवत आहेत. लग्न हा एकटेपणावर इलाज नाही. कारण काहींना लग्न करुनसुद्धा अनेकांनी एकटेपणा जाणवतो. त्यामुळे सर्वप्रथम या भावनेतून पहिले बाहेर या.

हेही वाचा :  Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून; सीमावाद, महापुरुषांचा अवमान या प्रश्नावर अधिवेधशन वादळी

(वाचा :- भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्नीच्या विरहानंतर सातासमुद्रापार मिळाले प्रेम,प्रेरणादायी लव्हस्टोरी)

उपक्रमात भाग घ्या

उपक्रमात भाग घ्या

तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचे मित्र आणि कुटुंबीय आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत, तुम्ही सुद्धा काही उपक्रमांमध्ये सहभागी घ्या. ज्यामुळे तुम्हाला दररोज नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही गायन-नृत्य, स्पोर्ट क्लब, ड्रामा ज्यामध्ये तुमचा रस असेल त्यामध्ये तुम्ही भाग घ्या. तुमची कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- हनिमुनच्या दिवशी विसरुनही करु नका या सामान्य चुका, आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप) ​

लग्न करण्याचा विचार करा

लग्न करण्याचा विचार करा

ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात तुम्हाला लग्न करण्याची गरज भासली नाही. पण आई-वडील गेल्यानंतर तुमच्या मनात लग्न करण्याचा विचार येत आहे. या स्थितीत मी तुम्हाला सांगेन पहिले तुमची मानसिक आरोग्य योग्य होणं गरजेचे आहे. लग्नानंतर तुम्हाला जोडीदार मिळू शकतो, पण त्याच्या सवयी तुमच्यापेक्षा वेगळ्या असू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. अशा स्थितीत नातं चालवण्यासाठी तुम्हाला बरीच तडजोड करावी लागेल. या सगळ्यासाठी तुम्ही तयार असाल तर लग्न करा. सामग्री सौजन्य TOI, इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :  लग्न करून फसलो असे वाटणा-या प्रत्येकास माहितच हव्या या गोष्टी,घटस्फोटाची वेळच येणार नाही

4

4

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …